News Bharati

Chandrashekhar Bawankule

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी

अमरावती : जिल्ह्याच्या आरोग्य आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (GMC) प्रश्न आता सुटला आहे. अमरावती येथील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी अखेर जागा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आलियाबादची ११.२९ हेक्टर जागा सुपूर्दअमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्व्हे […]

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरच्या आसपास सर्वात मोठा राजकीय भूकंप घडेल, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’

मुंबई : महायुती सरकारने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात पारदर्शक आणि जनताकेंद्रित कारभारासाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. विभागीय स्तरावर ‘दक्षता पथके’ महसूल विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’ Read More »

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र महसूल विभागात मोठी डिजिटल क्रांती झाली असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डिजिटल ७/१२ (Digital 7/12) उतारा कायदेशीररित्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयीचे शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले असून, यामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा Read More »

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा

मुंबई : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) अनेक ठिकाणी बंडखोरीचे चित्र दिसत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. अंतिम अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत बहुतांश बंडखोरी आवरण्यास पक्ष यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘कार्यकर्ता शेवटी पक्षासाठीच समर्पित’ बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संवाद

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा Read More »

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तेथील नागरिकांचे शंभर टक्के मतदान महाराष्ट्रातच होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, \”महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले Read More »

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »