News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामुळे […]

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट

परळी : परळीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (१४ फेब्रुवारी) या प्रदर्शनाला भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणार आहेत. पशुप्रदर्शन ऐतिहासिकया प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी,

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट Read More »

\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी हा केवळ अपघात नसून १०० टक्के ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या गंभीर आरोपाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी \”कोणाच्याही मनात शंका असेल

\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान Read More »

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील कार्यक्रमात केलेल्या भाषणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले असून, \”ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना वाईट वाटतेय आणि त्यातूनच

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर Read More »

प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे

प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश Read More »

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बहुतांश जिल्ह्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने राज्यातील ग्रामीण भागावर आपली पकड पुन्हा

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा Read More »

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, लवकरच राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात जवळपास ७०,००० हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५०,००० पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २०,००० पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये,

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर Read More »

\”णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल\”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नाशिक : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत

\”णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल\”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन Read More »

नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार ‘विमान’ वेग! ओझर विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन ओझर विमानतळ येथे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार ‘विमान’ वेग! ओझर विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन Read More »

\”विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा\”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

नाशिक : देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून काम करीत आहेत ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आजही समाजातील ज्या व्यथा आहे त्या दूर करण्याचे काम अनुलोमच्या माध्यमातून करू शकतो. चांगली समाजनिर्मिती ही तुमच्या कामाची प्रेरणा असावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनुगामी लोकराज्य अभियानाच्या

\”विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा\”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन Read More »