News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात

मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नविनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला […]

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात Read More »

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र महसूल विभागात मोठी डिजिटल क्रांती झाली असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डिजिटल ७/१२ (Digital 7/12) उतारा कायदेशीररित्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयीचे शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले असून, यामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा Read More »

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा

मुंबई : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य शासनातर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा Read More »

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा’साठी अत्याधुनिक ‘टनेल बोरिंग मशीन’ (TBM) चा शुभारंभ करण्यात आला. हा बोगदा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. प्रवासातील अडथळे

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ Read More »

‘विकास भी, विरासत भी’! कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘विकास भी, विरासत भी’ हा पंतप्रधान नरेंद्र

‘विकास भी, विरासत भी’! कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी

नागपुर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी Read More »

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात ‘विजयी संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. ज्योती घोमरे (बीड), गीता पवार (गेवराई), संध्या मेंडके (माजलगाव), रामचंद्र निर्मळ (धारूर) आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन Read More »

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत ‘नव्या युगाची नवी सुरुवात’ करण्याचा निर्धार केला आहे. भुसावळ आणि जळगाव (Jalgaon) येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\” Read More »

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले

मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सपकाळ यांनी फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि “महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा” असे अपमानजनक अपशब्द वापरले होते. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळ

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले Read More »

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड!

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड! Read More »