News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘तुकोबांच्या गाथा वाचविणारे महान संत!’ नागपूर ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ ऐतिहासिक प्रसंग!

नागपूर : काही रुढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या, मात्र संत जगनाडे महाराज यांनीच त्या गाथा वाचवून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य व‍िकास विभागांतर्गत रामदासपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री […]

‘तुकोबांच्या गाथा वाचविणारे महान संत!’ नागपूर ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ ऐतिहासिक प्रसंग! Read More »

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले गेले आहे. तब्बल ₹११५ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. मेघना बोर्डीकरांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार! Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »

‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवली; मुख्यमंत्र्यांनी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निधी संकलनाचा केला शुभारंभ

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निमित्त निधी संकलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. भारतीय सेनेचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण आणि तिरंग्याची शान कायम राखण्यासाठी भारतीय

‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवली; मुख्यमंत्र्यांनी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निधी संकलनाचा केला शुभारंभ Read More »

‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही!

नागपूर : आजपासून (८ डिसेंबर २०२५) सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन पूर्णपणे तयार असून, लोककल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थव्यवस्था अग्रेसर, मदत कमी पडू देणार नाही! हिवाळी

‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही! Read More »

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम!

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘संविधान अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात हा शानदार सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम! Read More »

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण!

मुंबई : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांशी त्यांनी संवाद साधला. ‘डॉ. आंबेडकरांनी समतेचे रोपण करून समाज जागरूक केला’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण! Read More »

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

छत्रपती संभाजीनगर : देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे.

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘विकासाचे सरकार, चांगल्या बदलाचे सरकार, जनतेचे सरकार’ या तीन वाक्यांत वर्षभराच्या कामकाजाचे अचूक वर्णन केले आहे. केशव उपाध्ये यांनी

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन Read More »

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘हित + विकास = महायुतीची वर्षपूर्ती’ असे वर्णन केले आहे. अमित साटम यांचे ट्विट हित + विकास =

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम Read More »