News Bharati

मुंबई

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!

मुंबई, मालाड: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी आज मालाड, प्रभाग क्रमांक ४७ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत मुंबईतील (Mumbai) विकासाचे श्रेय घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर थेट हल्ला चढवला. महापालिकेत ‘महायुती’चाच महापौर! १५०+ चा विश्वास \”महायुतीच्या […]

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त करत पक्षाने ही महत्त्वपूर्ण रचना उभारली आहे. समितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष Read More »

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) देशभरातील लाखो अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या श्रद्धावान जनसागराने मुंबईत दाखल होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर Read More »

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘हित + विकास = महायुतीची वर्षपूर्ती’ असे वर्णन केले आहे. अमित साटम यांचे ट्विट हित + विकास =

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम Read More »

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी महायुती सरकारच्या मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले, परंतु महापालिकेतील भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण.., Read More »

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा’साठी अत्याधुनिक ‘टनेल बोरिंग मशीन’ (TBM) चा शुभारंभ करण्यात आला. हा बोगदा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. प्रवासातील अडथळे

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ Read More »

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने नुकतीच एक महत्त्वाची आणि विस्तारित कोर कमिटी बैठक यशस्वीरीत्या पार पाडली. पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. रणनितीवर सखोल चर्चाया बैठकीत आगामी निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक Read More »

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मोठी राजकीय भर पडली आहे. भाजप-प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली ३५० पेक्षा अधिक चालक-मालक आणि वाहतूकदारांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुंबईच्या विकासासाठी वाहतूकदारांचे पाठबळ या सोहळ्यात बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार

मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, बीएमसी शिक्षण विभागाच्या आर-नॉर्थ विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पस (कांदिवली, पूर्व) याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार Read More »

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप

महाराष्ट्र : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा राजकीय भाष्य करण्यासाठी सज्ज होत असल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ट्विट करत उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राऊत यांनी बोलणे सुरू ठेवलेच पाहिजे, कारण त्यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप Read More »