News Bharati

उध्दव ठाकरे

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा!

शिवसेना आणि फूट हे समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन राहिलेले नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चार महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेनेवर मोठे घाव घातले आहेत. पक्षाबाहेर पडलेल्या गणेश नाईक यांच्यासारख्या महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांचीही यादी छोटी नाही. पण ज्या दिवशी हा ऐतिहासिक पक्ष स्थापनेची साठ वर्षे पुरी करत आहे; त्याच दिवशी पुन्हा […]

शिवसेना- विझून गेलेल्या अंगाराची कथा! Read More »

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते  विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. नियमाप्रमाणे ६ महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाच्या कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे बंधनकारक होते. मात्र त्याचवेळी कोरोना काळ सुरू असल्यामुळे देशातील सर्व निवडणुका

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे Read More »

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं? Read More »

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती…

होणार होणार म्हणून गेली कित्येक दिवस बोंबाबोंब चालली होती… शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं… गेले कित्येक दिवसांचे अनैतिक संबंध आता जाहीरपणे नैतिकतेने बांधले गेले… झाली बाबा शेवटी एकदाची युती… युती कसली… ७४ हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेली मुंबई महानगरपालिका आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे गेली ४o वर्षे तोऱ्यात मिरवणारे ठाकरे बंधू… या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील भाजप

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती… Read More »