News Bharati

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार आग्रह धरला जात असताना, अद्याप महाविकास […]

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान Read More »

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बड्या

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Read More »

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. या भेटीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव

\”माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला\”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. \”राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,\” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था \”हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम\” अशी झाल्याचा टोला

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात Read More »

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २५ वर्षांची ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण? यावर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत, \”मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार\” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. देवेंद्रजींच्या

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे Read More »

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न

मुंबई: मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण सांगत स्वतःला मराठीचे उद्धारकर्ते म्हणवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या ३० वर्षांतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, \”मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास ठाकरेच जबाबदार आहेत,\” असा गंभीर

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न Read More »

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक षड्यंत्र समोर आले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी सांगितले की, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात Read More »

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : “मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होऊ लागलात, तरीही आजपर्यंत मुंबईची एकही समस्या सोडवू शकला नाहीत,” असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंवर केला. अंधेरी येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. भाजप नेते आणि मुख्यमंत्री मुंबईत जन्मलेले नसल्याने त्यांना मुंबईच्या प्रश्नांची माहिती नाही, अशी टीका

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये

मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे.

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये Read More »

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल!

मुंबई : \”महायुती सत्तेत आली तर मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ होईल, अशी भीती उद्धव ठाकरे दाखवत आहेत. मात्र, ते कधीही शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर सत्तेत आले, तर ते मुंबईचे ‘मोहम्मद लैंड’ केल्याशिवाय राहणार नाहीत,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल! Read More »