News Bharati

राजकीय

\”बाळासाहेब असते तर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना प्रवेश मिळाला असता का?\”

मुंबई : \”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि आजचा ‘उबाठा’ पक्ष यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असते तर देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना शिवसेनेत कधीच थारा मिळाला नसता,\” अशा तिखट शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (UBT) निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या अब्दुल रशीद खान उर्फ मामू ह्यांनी शिवसेना (उद्धव […]

\”बाळासाहेब असते तर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना प्रवेश मिळाला असता का?\” Read More »

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल

मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणांची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल Read More »

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य

पाथर्डी : पाथर्डीच्या विकासासाठी ‘कमळाची’ ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत जनसमुदायाला संबोधित केले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य Read More »

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकीत मुंबईतील

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक Read More »

मुखेड : \”तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुखेड : \”ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुखेड नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी आहे. तुम्ही फक्त २० तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, मुखेडच्या जनतेची आणि इथल्या प्रगतीची काळजी पुढची ५ वर्ष आम्ही घेऊ,\” असे आश्वासक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार विजया पत्तेवार आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित

मुखेड : \”तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला!

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी भूकंपसदृश घडामोडी पाहायला मिळाली. काँग्रेसचे दिवंगत नेते हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सोलापूरचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीप माने यांनीही ‘कमळ’ हाती घेतल्याने काँग्रेसला मराठवाडा आणि सोलापूर

सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला! Read More »

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) गटाने महाविकास आघाडीऐवजी (मविआ) मनसे सोबतच्या नव्या समीकरणांच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. \”सत्तेसाठी तत्त्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ आहे,\” अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न Read More »

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे. संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर Read More »

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे. ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ संजय राऊत यांच्या विधानांना फारसे

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ Read More »

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि उबाठा गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांची तुलना केली आहे. \”मुंबई कोणाची? घराणेशाहीची की विकासाची?\” असा थेट सवाल त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’ Read More »