News Bharati

राजकीय

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले

मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान केल्यानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चव्हाणांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांच्यावर ‘देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धारेवर […]

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले Read More »

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\”

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या आसपास भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल अशी भविष्यवाणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\” Read More »

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा Read More »

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून,

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरच्या आसपास सर्वात मोठा राजकीय भूकंप घडेल, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले Read More »

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण Read More »

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; \”देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!\”

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘सामना’ वृत्तपत्रातून महायुती आणि भाजपवर मराठी माणसाच्या प्रश्नावरून करण्यात आलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ‘सामना’चा अग्रलेख तथ्यांवर आधारित नसून, केवळ ‘द्वेष, भ्रम आणि राजकीय अपप्रचारावर’ आधारित असल्याचा आरोप केला आहे. ‘तुम्हीच केले मराठी माणसाला बेघर’ नवनाथ बन यांनी ठाकरे गटावर

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; \”देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!\” Read More »

‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट!

मुंबई : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे महत्त्व अधोरेखित करताना भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या विजयाचे वर्णन ‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल’ असे केले आहे. डाव्यांचा कडेकोट बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये भाजपने मिळवलेले यश ऐतिहासिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये भाजपची मोठी झेप केरळमध्ये भाजपला मिळालेल्या जागांचा

‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट! Read More »

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे.

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण

नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात एकमत झाले असून, मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये युतीसाठी पक्षस्तरावर समित्या तयार केल्या जाणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण Read More »