News Bharati

बातम्या

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

गडचिरोली : शिक्षण (Education) ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय […]

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य Read More »

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी, यासाठी राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली असून पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. तसेच,

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार Read More »

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथे शिवसृष्टी (Shivsrushti) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कोंढवा पोलीस ठाण्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याप्प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. यावेळी गुन्हा नोंद करुन घेण्यासाठी हिंदू संघटनेमार्फत आंदोलनही करण्यात आले. कोंढवा परिसरातील हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली

कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल Read More »

सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप

पुणे : आज पहाटे एका धक्कादायक घटनेत, हेरिटेज एव्हिएशनद्वारे संचालित हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बावधनमध्ये क्रॅश (Helicopter Crash) झाले, परिणामी त्यावरील तीन प्रवासी-दोन पायलट आणि एक विमान अभियंता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:30 च्या सुमारास हा अपघात झाला, हेलिकॉप्टर हेलिपॅडपासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत

सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप Read More »

प्रबोधनाद्वारे राज्यातील गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

कोल्हापूर : राज्य शासनाने गोरगरीब, महिला तसेच जेष्ठ नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले आहे. अशा या योजना (Government Schemes) राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनाद्वारे करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थित प्रबोधनकारांना केले. कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे आयोजित संत

प्रबोधनाद्वारे राज्यातील गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन Read More »

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर; मोदी-शाह यांचे शिंदेंकडून आभार व्यक्त

मुंबई : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपये जारी केले आहेत. जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर; मोदी-शाह यांचे शिंदेंकडून आभार व्यक्त Read More »

फडणवीसांचा व्होट जिहादचा आरोप !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील कणेरी मठातील कार्यक्रमातबोलताना गंभीर आरोप केला की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये ‘व्होट जिहाद’घडला. त्यांनी यामध्ये हिंदुत्ववादी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी काही गटांनी एकत्रितपणे मतदिल्याचा आरोप केला आहे. धुळे आणि मालेगावच्या उदाहरणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, धुळ्यात विधानसभेत १.९लाख मतांनी आघाडीवर असलेला उमेदवार मालेगावमध्ये १.९ लाख

फडणवीसांचा व्होट जिहादचा आरोप ! Read More »

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. काल (३० सप्टेंबर ) सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. याबैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई , आमदार प्रवीण दरेकर, आमदार राजेंद्र राऊत

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील Read More »

भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही

भाजप महायुतीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही. उलट काँग्रेसच्यासत्ताकाळातच सोलापूरवर जातीय दंगलीचा कलंक लागला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आजही लोक सोलापुरातयायला घाबरतात, असा प्रतिटोला सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या खासदारप्रणिती शिंदे यांना लगावला. ते होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रादेशिक पर्यटन केंद्रावरआयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यासह केंद्रा भाजप महायुतीची सत्ता

भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही Read More »