News Bharati

बातम्या

‘तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील;’ प्रियकर फजल खानच्या धमकीला कंटाळून 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दंतचिकित्सा विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारी एक 24 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. स्तुती बजरंग सोनावणे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, तिच्या आत्महत्येमागे तिचा मुस्लिम प्रियकर फजल मोहम्मद खान (३१) याचा अमानुष मानसिक […]

‘तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील;’ प्रियकर फजल खानच्या धमकीला कंटाळून 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं Read More »

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा केले जाणार आहेत. ‘पीएम किसान’च्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात माहिती

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी Read More »

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा

मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. कुलदीप यादव येत्या १४ मार्च २०२६ रोजी आपली मैत्रीण वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. कुलदीप आणि वंशिका

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा Read More »

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागतविमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पुनर्गठनाची पार्श्वभूमीयापूर्वीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीची मुदत संपल्यानंतर, समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय Read More »

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”पर्यावरण संवर्धन आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्याचा विकास करताना पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात ‘मिशन मोड’वर ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, यासाठी अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील हॉटेल सहारा

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार

पुणे : पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे एका व्यक्तीने \”पाकिस्तान जिंदाबाद\” अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे. नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या

\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार Read More »

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात नागपूरच्या ‘सोलर समूहा’ने मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूरमधील मिहान (MIHAN) विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘रोबोटिक्स आणि युएव्ही (UAV)

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान Read More »

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या ऐतिहासिक महामुकाबल्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासोबतच भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरून नवा इतिहास रचला आहे. धावांचा डोंगर: भारताची दमदार फलंदाजीअंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा Read More »