News Bharati

बातम्या

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती […]

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

अमन सेहरावत चा पॅरिस ऑलिम्पिक च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारतातील एकमेव पुरुष कुस्तीपटू सेहरावतने उत्तर मॅसेडोनियन प्रतिस्पर्धी व्लादिमीर एगोरोव्हविरुद्धच्या सामन्यात आपले कौशल्य आणि चपळता दाखवत विजय मिळवला. 21 वर्षीय भारतीय कुस्तीपटू, जो आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता देखील आहे, त्याने एकतर्फी लढत करत

अमन सेहरावत चा पॅरिस ऑलिम्पिक च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश Read More »

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 8 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम पहिले. भट्टाचार्जी यांचे कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी शोक व्यक्त केला

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन Read More »

महायुती सरकार मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सदैव पाठीशी – नरेंद्र पाटील

करमाळा : \”ग्रामीण भागातला तरुण नोकरी करण्याबरोबर, नोकरी देणारा व्हावा या उद्देशाने भांडवलाअभावी कुठल्याही व्यवसायात अडचण येणार नाही म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळ सदैव आपल्या पाठीशी उभे राहणार आहे, त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी व अशा विविध योजनांच्या माध्यमातून मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सरकार सदैव पाठीशी राहील.\” अशी ग्वाही अण्णासाहेब

महायुती सरकार मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सदैव पाठीशी – नरेंद्र पाटील Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ✅ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय Read More »

९ ते १५ ऑगस्ट राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

Har Ghar Tiranga : देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना साजरी करण्यासाठी राज्य सरकारने ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात

९ ते १५ ऑगस्ट राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार Read More »

मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागासाठी नवा आशेचा किरण; वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता

महाराष्ट्र : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त

मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागासाठी नवा आशेचा किरण; वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता Read More »

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी चर्चा

मुंबई : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी चर्चा Read More »

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवरायांचा मंत्र जपला जातो – देवेंद्र फडणवीस

ठाणे : \”छत्रपती शिवरायांनी देव, देश आणि धर्मासाठी लढणे हा मंत्र जपला होता आणि आधुनिक युगात हा मंत्र जपताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कृतीतून दिसतात,\” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवरायांचा मंत्र जपला जातो – देवेंद्र फडणवीस Read More »