News Bharati

राष्ट्रीय

अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प (Budget) आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त […]

अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २३ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, रोजगार निर्मिती बरोबरच शेतीलाही चालना देणारा आणि लोककल्याणकारी आहे, अशी प्रतिक्रिया वने,

देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार Read More »

महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प – अजित पवार

मुंबई, दि. 23 : “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प (Budget) ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी

महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प – अजित पवार Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे

नवी दिल्ली, 23 जुलै, 2024 – परवडणाऱ्या घरांना महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) य्यानी आज आपल्या बजेट (Budget2024 ) भाषणात या कच्च्या घरामध्ये राहणारे लोकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय बजेट 2024-2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे तयार करण्याचा निर्णय घेण्यात

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे Read More »

कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का?

मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या थेट उत्तरांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थन करत ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने कंगना राणौतने तिच्या एक्स अकाऊंटवर शंकराचार्य स्वामींबाबत एक पोस्ट

कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का? Read More »

श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत पॅलेस्टिनी झेंडे; गाझाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

श्रीनगर : सोमवारी (15 जुलै) जम्मू आणि काश्मीर एलजी प्रशासनाने धार्मिक मिरवणुकीला परवानगी दिल्यानंतर हजारो शिया मुस्लिम शोककर्त्यांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) मोहरम मिरवणूक काढली. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान पॅलेस्टिनी झेंडे फडकावले गेले. तसेच, गाझाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या . शिवाय, मिरवणूक सुरळीतपणे आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनाने मिरवणुकीवर अनेक अटी घातल्यानंतरही त्यांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा

श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत पॅलेस्टिनी झेंडे; गाझाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही; BCCI करू शकते ICC कडे ही मागणी

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2025 मध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) टीम इंडिया पाकिस्तानला (Pakistan) जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडून आयसीसीला दिला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BCCI आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) औपचारिकपणे भारताचे सर्व सामने दुबई किंवा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही; BCCI करू शकते ICC कडे ही मागणी Read More »

रशियाने पुन्हा केला यूक्रेन वर हल्ला; 11 जणांचा मृत्यू , 40 हून अधिक जखमी

रशिया युक्रेन मधील युद्ध पुन्हा एकदा सुरू झाले आहे गेल्या 24 तासात युक्रेन वर रशियाने 70 पेक्षा अधिक हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा हा 11 असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशिया युक्रेन मधील युद्ध हे गेली दोन वर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. यामध्ये रशियाच्या

रशियाने पुन्हा केला यूक्रेन वर हल्ला; 11 जणांचा मृत्यू , 40 हून अधिक जखमी Read More »

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

पंजाब : पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर गोरा (Sandeep Thapar Gora) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहंगांच्या वेशात आलेल्या ३ ते ४ आरोपींनी संदीप थापर गोरा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर संदीप थापर गोरा यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी Read More »

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्यासाठी पोहोचले कर्नाटक पोलीस; नोएडा पोलिसांनी हाणून पाडला डाव

कर्नाटक पोलिसांनी पत्रकार अजीत भारती यांना उत्तर प्रदेशातील नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी अटक करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्यासाठी पोहोचले कर्नाटक पोलीस; नोएडा पोलिसांनी हाणून पाडला डाव Read More »