News Bharati

मराठवाडा

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. यादीत […]

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान Read More »

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन

नांदेड : नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोहरादेवी गडाचे महंत सुनीलजी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी नांदेड क्षेत्रिय समितीचे

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन Read More »

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मान्यवरांनी पत्रकार परिषदेत केले. सचखंड पब्लिक स्कूल

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन Read More »

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा

लातूर : \”२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना ग्वाही दिली. श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर, आई गंजगोलाई आणि माता भवानीच्या चरणी नतमस्तक होत नेतृत्व घडवणाऱ्या लातूर भूमीला वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

नांदेडचा कायापालट होणार! स्मार्ट आणि सेफ सिटीसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’

नांदेड: \”नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल, याची ग्वाही इथल्या जनसागराने दिली आहे. आम्ही नांदेडच्या विकासाचा ‘संकल्पनामा’ तयार केला असून, १५ तारखेला तुम्ही ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढची ५ वर्षे नांदेडच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेऊ,\” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथे आयोजित ‘विजय संकल्प रॅली’त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, खासदार

नांदेडचा कायापालट होणार! स्मार्ट आणि सेफ सिटीसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’ Read More »

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’

परभणी: \”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना साद घातली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह महायुतीचे

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’ Read More »

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : \”जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,\” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर Read More »

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला Read More »

परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीला राज्याच्या औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान दिले असून, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. काय आहे नवा ‘झोन-१’

परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस! Read More »

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »