News Bharati

विशेष

शिवाजी महाराज कोण होते ? धर्मनिरपेक्ष की पुरोगामी?

जर तुम्हाला एखादा समाज निस्तनाभूत करायचा असेल तर, सगळ्यात आधी त्या समाजाच्या इतिहासाची तोडफोड करून त्यावर नवीन मुलामा दिला जातो. हिंदू समाज खिळखिळा करण्यासाठी असे अनेक घात, हल्ले चिकाटीने केले गेले आहेत आणि आजही होत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज कसे पुरोगामी होते हे त्यांच्या सोयीने दाखवले गेले. पण खरचं शिवाजी महाराज पुरोगामी होते? (इथे […]

शिवाजी महाराज कोण होते ? धर्मनिरपेक्ष की पुरोगामी? Read More »

प्रवासातल्या रोजनिशितील पान ( १ )

देखणे ते चेहरे जे प्रंजलाचे आरसेदेखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे या ओळी अगदी तरुणपणी पु ल आणि सुनीताबाईंच्या काव्यावाचन कार्यक्रमात ऐकल्या तेव्हां त्याचा अर्थ फार कळला नव्हता. इतक्या दशकांनंतर तो असा डोळ्यासमोर उभा राहील अशी कल्पनाच नव्हती. अचानक ते देखणे चेहरे आणि देखणे हात आणि हडमासाची माणसे पाहताना या ओळी अगदी अचूक डोळ्यासमोर उभ्या

प्रवासातल्या रोजनिशितील पान ( १ ) Read More »

चैत्रामभाऊंना मिळालेल्या पद्मश्री च्या निमित्ताने

आपल्या अगदी जवळच्या माणसांचे, मित्रांचे जाहीर कौतुक करण्याचे निमित्त मिळाले की सोडू नये. चैत्राम पवार (Chaitram Pawar) म्हणजे चैत्रामभाऊंना पद्मश्री (Padma Award) जाहीर झाल्याचे काल वर्तमानपत्रात वाचून कळले. तसे त्यांना यापूर्वीही जे जे पुरस्कार मिळाले, ते त्यांच्याकडून कधीच कळले नव्हते. किंबहुना बारीपाड्यात त्यांच्या घरातल्या एका कोनाड्यात ते पुरस्कार गप-गुमान अंग चोरून बसलेले दिसत. मी २०००

चैत्रामभाऊंना मिळालेल्या पद्मश्री च्या निमित्ताने Read More »

साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता

वनबंधू चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या राहणीमानातील, वागण्या-बोलण्यातील कमालीचा साधेपणा. एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच राहून शेती करण्याचे ठरवले आणि ग्राम परिवर्तनाचा अध्याय सुरू झाला. चैत्राम पवार कधी स्वतःबद्दल बोलताना दिसणार नाहीत. स्वतःबद्दल न बोलता ते गावासाठी केलेल्या कामाबद्दलच योग्य ती माहिती देतात. त्यांच्या कार्याबद्दलचे प्रश्न त्यांना कोणी

साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता Read More »

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान

गावकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे लक्षणीय काम चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांनी सुरू केले त्याला आता तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. वनवासी बंधूंच्या सहभागातून आणि श्रमदानातून बारीपाडा या वनवासी पाड्याचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास चैत्राम पवार यांनी करून दाखवला. त्यांच्या कार्याची दखल गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानेही घेतली. पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारा’ने

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान Read More »

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण

महाकुंभ : प्रयागराज, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर महाकुंभ (Mahakumbh) आयोजित केला जात आहे. महाकुंभात स्नान केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या कुंभमेळ्यात भारतभरातून लाखो भाविक, साधुसंत शाही स्नानासाठी सामील होतात. या शाही स्नानाला विशेष महत्त्व असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात वेगवेगळ्या आखाड्यातील साधूसंतांना अग्रक्रम दिला जातो हे

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण Read More »

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल?

महाकुंभ : महाकुंभाचे (Mahakumbh) आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ऋषी-मुनी या महान सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदाचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू होत आहे आणि २६ फेब्रुवारी रोजी सांगता होईल. प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभाला विशेष महत्त्व आहे कारण प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हा संगम जगभर प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पवित्र

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल? Read More »

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास

महाकुंभ : हिंदू धर्मात महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याला मोठे महत्त्व आहे, यावेळी कुंभमेळा (kumbh Mela) 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. महाकुंभ हा भारतात साजरा होणारा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. ४५ दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास Read More »

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था; तेथील हिंदूंचे प्राण वाचवा

भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा ‘बांगलादेशमधील (Bangladesh) सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (02 DEC) केली. बांगलादेशमधील घडामोडी पाहता आणि पश्चिम

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था; तेथील हिंदूंचे प्राण वाचवा Read More »

बांगलादेशी घुसखोरी थांबविण्याकरिता वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या

पाकिस्तान ,चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे दुर्दैवाने, देशांतर्गत विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जाते. वास्तविक, सीमेलगतच्या राष्ट्रांबाबत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष या घडामोडींकडे जायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाहीये. धोका वाढत आहे मात्र भारतीय एकमेकांशी भांडण्यात दंग आहेत. या देशात अशा

बांगलादेशी घुसखोरी थांबविण्याकरिता वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या Read More »