News Bharati

निवडणुका

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…?

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा मतदारसंघाचे, जनसामान्यांचे उमेदवार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी आपण भाजपाच्या बाजूने निवडणूक लढवणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची […]

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…? Read More »

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असून विविध मतदार संघातील जागांबाबत अद्याप एकमत झाल्याचे चित्र नाही. नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याने आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम Read More »

सुशासनाच्या पैलूंवर काम करणे आणि लोकांचे जीवन सुधारण्याचा संकल्प…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी चंदीगडमध्ये NDA मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले की बैठकीत सर्व नेत्यांनी सुशासनाच्या पैलूंवर आणि लोकांचे जीवन सुधारण्याच्या मार्गांवर विस्तृत चर्चा केली. पीएम मोदी पुढे म्हणाले की, आमची एनडीए आघाडी देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आणि गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. https://x.com/Dev_Fadnavis/status/1846946693444415773 जेपी नड्डा म्हणाले की, आजच्या

सुशासनाच्या पैलूंवर काम करणे आणि लोकांचे जीवन सुधारण्याचा संकल्प… Read More »

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही

सामान्य माणसाला विकास हवा आहे. विकास कोण देऊ शकते याची खात्री जनतेला आहे. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जनता टोमणेबाजीला मत देणार नाही. https://x.com/i/status/1847240711403622823 अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. विकासाचे स्वप्न बघणारे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे सरकार पाहिजे आहे. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार विकासाची कामे करणार असा विश्वास

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे दीडशे मतदार संघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी काल दिली. या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर अण्णा

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत Read More »

रणशिंग फुंकले…भाजपाची मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक

भारतीय जनता पार्टीच्या (Bhartiya Janata Party) मध्यवर्ती निवडणूक समितीची (Election Committe) बैठक काल संध्याकाळी नवी दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. https://x.com/Dev_Fadnavis/status/1846584970598334924

रणशिंग फुंकले…भाजपाची मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक Read More »

दिवाळीची भेटवस्तू देताना सावधान…निवडणूकीचे वारे आहेत

पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर (Diwali gift) लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा(Election commission of India) इशारा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर

दिवाळीची भेटवस्तू देताना सावधान…निवडणूकीचे वारे आहेत Read More »

गुन्हेगारांना थारा नाही…

गुन्हेगारांना थारा नाही… गुन्हेगारांना थारा नाही…महायुती(Mahayuti) सरकारच्या कार्यकाळांत कुठलीही घटना घटल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशा सुचना देण्यात आल्या होत्या. अस्थिरता निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली. असेही भाजपाचे रिपोर्ट कार्ड सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सांगितले. ”वेगवेगळ्या समाजांचे महामंडळ स्थापन करून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे कसं  लक्ष देता

गुन्हेगारांना थारा नाही… Read More »

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले असून राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. त्यानुसार, आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अशातच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक? Read More »

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान; मलबार हिल मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावणार

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor CP Radhakrishnan) हे देखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांचे मतदान ओळखपत्र

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान; मलबार हिल मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावणार Read More »