News Bharati

शेती

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘महाॲग्री-एआय धोरण २०२५-२९’ लागू केले आहे. या धोरणाने शेतीला आधुनिक, स्मार्ट आणि शाश्वत बनवण्यास सुरुवात केली असून डिजिटल ‘शेती शाळा’, ए. आय. चॅटबॉट, महाविस्तार ॲप, साथी पोर्टल, रिमोट सेन्सिंग, IoT (इंटरनेट ऑफ […]

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन Read More »

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »

शेतकऱ्यांना दिलासा! फळपीक विमा योजनेला ६ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance Scheme) अर्ज करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे आता शेतकरी ६ जुलै २०२५ पर्यंत फळपीक विम्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. मृग बहार २०२५

शेतकऱ्यांना दिलासा! फळपीक विमा योजनेला ६ जुलैपर्यंत मुदतवाढ Read More »

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिल्या. मदत, पुनर्वसन, आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येत्या शंभर दिवसांत करावयाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतलेल्या

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश Read More »

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल

मुंबई : शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून, शेतकरी, आडते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधत त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पणन विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी आढावा बैठकीत दिल्या. मंत्री रावल यांनी मुंबई येथील सहयाद्री अतिथिगृह येथे पणन विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल Read More »

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या मागणीला यश मिळाले असून, द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा कर (GST) मधून वगळण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर परिषदेच्या जैसलमेर, राजस्थान येथे २१-२२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ५५व्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharama) यांनी भूषवले,

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय Read More »

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल

शेतकऱ्यांनो, झारीतील शुक्राचार्य ओळखा! सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा हंगाम भरात आलेला आहे. प्रचारादरम्यान आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. विराेधकांनी यात माेठी आघाडी घेतली आहे. खाेटी आश्वासने देण्यासाेबतच साेयाबीनसह कापासाची आयात करून भाव पाडण्यात येत असल्याचा खाेटा प्रचार विराेधकांकडून केला जात आहे. वास्तविक सरकार कधीच साेयाबीन आयात करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, केवळ मतांच्या लाचारीसाठी

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल Read More »

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहासात जमा करणार!

मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही; तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम, सुफलाम मराठवाडाआपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास खूप बळ देणारा आहे. सध्याची मराठवाड्यातील पाण्याची स्थितीपाहता लोकांमध्ये विश्वासाचे बळ निर्माण करणे खूप गरजेचे आहे. या बळाच्या आधारेच प्रतिकूलपरिस्थितीवर मात करता येते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच बळ मराठवाड्यातीलदुष्काळग्रस्त जनतेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे.

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहासात जमा करणार! Read More »

शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार

शेतकरी आणि शेती आपण भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे पण काँग्रेस ने जवळपास ५५ वर्ष केंद्र शासनात असताना शेतकऱ्यांकडे नुसते दुर्लक्ष केले नाही तर वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे शोषण कसे होईल अशा निती आणि कायद्यांना मान्यता दिली. आतापर्यंत देशात लाखों शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २००४ मध्ये स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आयोग स्थापन झाला व त्याचा उद्देश शेतकऱ्यांची

शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार Read More »

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने शेतीसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून १४,००० मेगावॅट वीजनिर्मितीचे काम सुरू झाले आहे,\” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या कार्यकाळातील विकासाची

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »