शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
अमरावती : ‘इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून (Sericulture) जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन अमरावती चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव […]
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन Read More »