News Bharati

Vinayak A

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : \”आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व (Hindutva) जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता ‘संत समावेश कार्यक्रमा’त केले. ते पुढे म्हणाले, देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे […]

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस Read More »

आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. तसेच आनंद दिघेंची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. \”शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात येत होत्या. एकनाथ

आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप Read More »

देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर

महाराष्ट्र : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज झाला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीत

देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर Read More »

संजय राऊत ‘घर कोंबडा’; शरद पवार हे आग लावण्याचं काम करतात; मविआतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढणार – सदाभाऊ खोत

महाराष्ट्र : संजय राऊत नावाचा ‘घर कोंबडा’ रोज एक आरोळी देतो. त्या कोंबड्याला मी सांगतो, की खुराड्यातून रोज बांग देऊ नकोस. तू एक पत्र लिहून दे, मनोज जरांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष

संजय राऊत ‘घर कोंबडा’; शरद पवार हे आग लावण्याचं काम करतात; मविआतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढणार – सदाभाऊ खोत Read More »

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते २०२२साठीच्या एकंदर ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळेच ते इतकं महान कार्य करू शकले,

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते Read More »

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कोलकाता इथल्या आर.जी.कर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर रोजी या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी Read More »

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे

हिंदू समाजाच्या सणावरच दगडफेक का होते ? मात्र, मुस्लिमांचे सण होत असताना कुठलाच वाद होत नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. आज जी अचलपूर शहरात दहशत निर्माण झाली. ती दहशत एक दिवस नव्हे ३६५ दिवस असायला हवी. हिंदूकडे वाकड्या नजरा करुन पाहणाऱ्यांचे थोबडा ओळखू यायला नको. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, आमच्या नादी लागाल

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे Read More »

प्रयागराज कुंभमेळ्यासाठी 992 विशेष रेल्वे गाड्या

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे मंत्रालय 992 विशेष गाड्याचालवणार आहे. विशेष गाड्यांव्यतिरिक्त, मंत्रालयाने प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा निर्माण आणिअपग्रेड करण्यासाठी 933 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. तसेच, प्रयागराज विभाग आणि आजूबाजूच्या भागात गाड्यांची सुरळीत वाहतूक करण्यासाठी 3,700 कोटी रुपये खर्चून ट्रॅकचे जलद दुहेरीकरण केले जात आहे. यावेळी कुंभासाठी 30 ते

प्रयागराज कुंभमेळ्यासाठी 992 विशेष रेल्वे गाड्या Read More »

“…ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही,“ शिंदे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरे बेईमान आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही. राजकारणातून आमचं खानदान उद्धवस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत होते आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे” अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये

“…ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही,“ शिंदे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका Read More »

मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीच्या उंबरठ्यावर कटोरा घेऊन मागण्या करणे म्हणजे भीक; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : \”मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते,\” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे लगावला आहे. नागपूरमध्ये काल, रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री

मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीच्या उंबरठ्यावर कटोरा घेऊन मागण्या करणे म्हणजे भीक; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार Read More »