News Bharati

Vinayak A

महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मारली मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी

महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार नरहरी झिरवाळ यांनी आज (४ ऑक्टोबर २०२४) मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली, परंतु ते सुरक्षा जाळ्यावर पडले. हे आंदोलनकर्ते मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर उतरले होते आणि ते \”धनगर समुदायाला आरक्षण देऊ नका\” अशा घोषणा देत होते.नरहरी झिरवाळ यांच्या हालचालीबद्दल विशिष्ट माहिती अजून स्पष्ट […]

महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मारली मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी Read More »

मराठी भाषेसाठी ऐतिहासिक दिवस; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

मुंबई : मराठी भाषेला (Marathi language) अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा दिवस

मराठी भाषेसाठी ऐतिहासिक दिवस; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मोदींचे आभार Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; महाराष्ट्रात उत्सवाचे वातावरण

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आणि त्यापलीकडे मराठीच्या समृद्ध साहित्यिक वारशाची ऐतिहासिक ओळख म्हणून अभिमानाची आणि उत्सवाची लाट पसरली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबतची

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; महाराष्ट्रात उत्सवाचे वातावरण Read More »

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आजचा दिवस मराठी भाषा (Marathi Language) आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

अभिजात भाषेच्या सन्मानाने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Marathi language) देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संपूर्ण केंद्रीय

अभिजात भाषेच्या सन्मानाने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

T20 वर्ल्ड कप: भारत आणि न्यूझीलंड मध्ये आज सामना

भारतीय महिला क्रिकेट संघ आज (४ ऑक्टोबर २०२४) आयसीसी महिला T20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे, जो दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. हारमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एक प्रबळ दावेदार मानला जात आहे, परंतु त्यांना न्यूझीलंडसारख्या अनुभवी संघाशी सामना करावा लागणार आहे. भारताने

T20 वर्ल्ड कप: भारत आणि न्यूझीलंड मध्ये आज सामना Read More »

वरळी मतदारसंघात गुणरत्न सदावर्तेंची एंट्री; आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार

वरळी : “मी वरळी मतदारसंघात (Worli) निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असे संकेत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाचे सत्र आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे (Aaditya

वरळी मतदारसंघात गुणरत्न सदावर्तेंची एंट्री; आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार Read More »

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

गडचिरोली : शिक्षण (Education) ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य Read More »

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी, यासाठी राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली असून पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. तसेच,

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार Read More »

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथे शिवसृष्टी (Shivsrushti) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण Read More »