News Bharati

Team NB Marathi

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव

ग्रुमिंग गँग संबंधित समित्यांच्या अहवालातील माहिती वाचताना मी अक्षरशः हादरले. केवळ वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये म्हणून अशा सामाजिक व्यथा, शोषण आणि आघात याकडे दुर्लक्ष करणे हे कोणाच्याही कल्पनेपलीकडे आहे असे म्हणावे लागले. सर्व जबाबदार व्यक्ती आणि संस्था यांनी मुलींना इतकी वर्षे का वाऱ्यावर सोडले हे समजेनासे होते. या प्रश्नाची चर्चा करताना वारंवार प्रा.ॲलेक्सीस जे (Prof […]

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव Read More »

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन वर्ष झाली. आता ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान यांनी चौकशी समितीचे सर्व मुद्दे तेथील लोकसभेमध्ये सविस्तर मांडले आणि गरज पडल्यास कायदाही करावा लागला तरी करण्याची तयारी दाखविली आहे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही असेही

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले? Read More »

अंदमान निकोबार बेटांचा कायापालट: भारताच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचे नवे केंद्र

\”तुम्ही तुमच्या जागेला कुंपण घातले नाही, तर अतिक्रमण होते. बांधलेली हवेली वापरली नाही, तर वाळवी लागते. त्याचप्रमाणे, भारताच्या सीमाभागात आपली सशक्त उपस्थिती असणे, हे विस्तारवादी शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी  आणि जागतिक महासत्ता बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.\” भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी तब्बल ७५,००० कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

अंदमान निकोबार बेटांचा कायापालट: भारताच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचे नवे केंद्र Read More »

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही एकच आहेत असे मानण्यात येते. त्यांच्या एकत्वाची पूजा इथे श्रीविठ्ठल स्वरुपात केली जाते.  संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात याविषयी म्हणतात,  हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥एक एकाचे हृदयीं । गोडी

 वारी समाजपरिवर्तनाची  Read More »

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात…

दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना माझ्या मनात दोन जुन्या, पण आजही तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या आठवणी जागृत झाल्या. त्या आठवणींनी मला हे शब्दबद्ध करण्यास भाग पाडले. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे पण, काही गोष्टी स्मृतीतून कधीच पुसल्या

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात… Read More »

ई-वाहनधोरण : प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचे दमदार पाऊल

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर, कटीबद्ध असलेल्या महायुती सरकारने नवीन ‘इलेक्ट्रिक वाहन (ई.व्ही)’ धोरणाला मंजुरी देऊन आधुनिक, हरित आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाचा हा निर्णय केवळ वाहन उद्योगाच्या वाढीपुरता मर्यादित न राहता, यामुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन, जागतिक गुंतवणुकदारांसाठी नवे आकर्षण आणि पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व वाढ अशा अनेक आघाड्यांवर सकारात्मक

ई-वाहनधोरण : प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचे दमदार पाऊल Read More »

‘शेतकरी मित्र’ सरकारमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हवामान बदलासारख्या जागतिक संकटांपुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ, प्रभावी आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलून आदर्श निर्माण केला आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. मात्र, भारत सरकार आणि राज्य शासनाने तात्काळ मदत व पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.  केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणेनंतर नुकसानग्रस्त

‘शेतकरी मित्र’ सरकारमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती Read More »

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, बारव, विहिरी, पूल, रस्ते आणि वसाहती ही त्यांच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या समाजसेवेची साक्ष आहेत. अहिल्यादेवींच्या कार्यात धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता, आर्थिक समतेचा आग्रह, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि लोककल्याणाची निःस्वार्थ

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन Read More »

पंच परिवर्तन समजून घेताना – ‘कुटुंब प्रबोधन’ -१

भारतीय संस्कृतीचा गाभा ‘कुटुंब’ या संकल्पनेत प्रतिबिंबित होतो. हे केवळ नातेसंबंधांचे किंवा भावनिक आधाराचे केंद्र न राहता, मूल्य, परंपरा आणि संस्कारांची पिढ्यानपिढ्यांची शिदोरी जपणारा मूलभूत घटक आहे. सध्याच्या सामाजिक संक्रमणकाळात, जेव्हा कुटुंबसंस्था ताणतणाव आणि परिवर्तनांच्या वावटळीत सापडली आहे, तेव्हा तिच्या मुळाशी असलेल्या मूल्यांचा नव्याने विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते. प्रस्तुत लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘भारतीय

पंच परिवर्तन समजून घेताना – ‘कुटुंब प्रबोधन’ -१ Read More »

संतांचे अभंग, अजेंड्याच्या छायेत: नव्या युगाचे अर्बन ‘जंत’ आणि संत परंपरेचे  विकृतीकरण

गेल्या काही वर्षांत एक नवा ट्रेंड सुरू झालाय. डफली-तुणतुणं घेऊन, चेहऱ्यावर करुणा ओतलेला अभिनय करत, काही मंडळी ‘कलाकार’ बनून फिरतात. संतांचे अभंग गातात, पण त्यात भक्तीचा भाव नाही तर, असते जात-विभाजनाची फुटपाडी इच्छा आणि सनातन विरोधी अजेंड्याची विकृती! संतांनी परकीय शक्तींच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला उत्तर म्हणून, समाजाला एकत्र आणण्यासाठी रचलेल्या अभंगांचाच वापर

संतांचे अभंग, अजेंड्याच्या छायेत: नव्या युगाचे अर्बन ‘जंत’ आणि संत परंपरेचे  विकृतीकरण Read More »