News Bharati

MVA

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार आग्रह धरला जात असताना, अद्याप महाविकास […]

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान Read More »

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्थ पवार यांची नवी इनिंगसुनेत्रा

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा Read More »

काव्यगत न्याय : विलासराव देशमुख ते राम प्रधान… ज्या काँग्रेसला पवारांनी वारंवार हरवलं, आज त्यांच्याच दारात जाण्याची वेळ

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. \”ज्या काँग्रेस उमेदवारांचा पवारांनी वेळोवेळी पराभव घडवून आणला, आज स्वतःसाठी त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर

काव्यगत न्याय : विलासराव देशमुख ते राम प्रधान… ज्या काँग्रेसला पवारांनी वारंवार हरवलं, आज त्यांच्याच दारात जाण्याची वेळ Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका Read More »

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)निवृत्त

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला! Read More »

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केशव उपाध्ये यांनी सोशल

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल Read More »

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मविआतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआच्या सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केला असून, \”मविआ नावाच्या फसवी एकजुटीचे आता राजकीय विसर्जन झाले

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला Read More »

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार!

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) आता शेवटच्या टप्प्यात आली असून, येत्या ३ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागताच ही आघाडी संपुष्टात येईल, असा थेट दावा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या संभ्रमात अडकलेल्या मविआला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे, असे

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : महाविकास आघाडीला मोठा झटका! सपाचा ‘स्वबळावर’ लढण्याचा निर्णय; थेट फायदा महायुतीच्या पदरात!

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच, समाजवादी पार्टीने (SP) एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. सपाने मुंबई महापालिकेच्या १५० जागा स्वबळावर लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या (MVA) मतांचे विभाजन अटळ असून, मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. याचा सर्वाधिक लाभ महायुतीला

मुंबई महापालिका निवडणूक : महाविकास आघाडीला मोठा झटका! सपाचा ‘स्वबळावर’ लढण्याचा निर्णय; थेट फायदा महायुतीच्या पदरात! Read More »