News Bharati

वारी

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन

आळंदी आणि देहू येथून लवकरच श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतील. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करू लागतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीचे सर्वात मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी हेच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र […]

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »