News Bharati

मुंबई महापालिका निवडणूक

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास!

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई Tak चॅनेलच्या \”महाचावडी\” कार्यक्रमात चुलत चुलत भावाबरोबर फेरफटका मारता मारता दिलेल्या मुलाखतीत \”मराठी मुसलमान रहातात तिथे कधीच दंगल होत नाही\” म्हणून मराठी मुसलमानांना क्लीन चीट दिली आहे. म्हणजे ९२/९३ च्या मुंबई दंगलीतील सजा भोगणाऱ्या सर्व मराठी मुसलमान गुन्हेगारांना आता दोषमुक्त करायला हरकत नाही. दाऊद […]

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास! Read More »

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त  प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे विंदा करंदीकरांच्या \”तेच ते आणि तेच ते\” या कवितेसारखे होते. \”मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव\” १९६६ पासून वाजवून वाजवून

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते! Read More »

अरेरे, राज तू हे काय बोललास?

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या. तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या \”मुंबई हे

अरेरे, राज तू हे काय बोललास? Read More »

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून!

\”एकेकाळचा वाघ ते आजची अवस्था… निष्ठेच्या नावाखाली नेमकं काय वाढून ठेवलंय? कट्टर शिवसैनिकाचे झालेल्या अध:पतनाचा हा प्रवास. निष्ठा आणि राजकारणाच्या नावाखाली झालेली शिवसैनिकाची अवहेलना याचीच ही लेखमाला!\” १) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ २) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ ३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३ ४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४ ५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून! Read More »

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत \”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे नसल्याने त्यांना मुंबईकरांच्या वेदना आणि प्रश्नांची जाण नाही. सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईबाहेरुन आलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या स्थानिकांच्या समस्या कधीच समजणार नाहीत.\”  असे वक्तव्य केले आहे.

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे Read More »

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान!

परवा शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एक बातमी आली, मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदाच दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीतील मुद्यांबाबत मार्गदर्शन केलं अशी ती बातमी होती. अमित ठाकरे शिवसेना भवनात पहिल्यांदाच दाखल

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान! Read More »

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’?

सातत्याने निवडणुकीत आणि राजकीय डावपेचांमध्ये अपयश येत असल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील (मविआ) इतर घटक पक्ष सध्या थोडे गोंधळलेले दिसून येतात. जगातील सत्तापालटाच्या घटनांचा आधार घेत, भारतातही तसाच बदल घडवण्याची इच्छा ते वारंवार व्यक्त करतात. याच पार्श्वभूमीवर, वेळोवेळी इस्लामी विचारसरणी व्यक्त करण्यासाठी आणि इस्लामी कट्टरपंथीय ज्यांना शत्रू मानतात त्यांना लक्ष्य करण्यासाठी गाजलेले झोरान ममदानी न्यूयॉर्कचे

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’? Read More »

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा

लोकशाहीच्या प्रगल्भ प्रवासात निवडणुका हा केवळ सत्तेचा सोपान नसून तो जनतेने दिलेल्या विश्वासाचा जाहीरनामा असतो. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांकडून घोषणांचे आणि टॅगलाईन्सचे पेव फुटते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘करून दाखवलं’ या घोषवाक्याचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, जाहिरातींच्या झगमगाटात लपलेलं सत्य जेव्हा आपण अभ्यासू नजरेने शोधू लागतो, तेव्हा अडीच वर्षांच्या

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा Read More »

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल

मुंबई हे देशातील सर्वांत जुने आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. या शहरातील अनेक इमारती स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. या इमारतींमध्ये पागडी पद्धतीने राहणारी हजारो कुटुंबे आजही वास्तव्यास आहेत. पागडी पद्धत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र ही व्यवस्था आजच्या काळाशी सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे ती मुंबईसाठी गंभीर समस्या ठरली आहे. पागडी पद्धत ही एक जुनी भाडेप्रणाली आहे.

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल Read More »

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास

मुंबईत सण आले की शहराचं रूपच बदलतं. गणपतीचा गजर, ढोल-ताशांचा नाद, दहीहंडीची तयारी—या सगळ्यात मुंबईचा जीव आहे. या उत्सवांमधून आपली ओळख दिसते, आपली संस्कृती जिवंत राहते. पण या आनंदाच्या गडबडीत एक प्रश्न अनेकांच्या मनात सतत असतो—आपलं घर सुरक्षित आहे का? आज मुंबईत हजारो कुटुंबं जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहतात. पावसाळा सुरू झाला की गळती, तडे,

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास Read More »