News Bharati

मुंबई महापालिका निवडणूक

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का?  ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ ज्युईश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, […]

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १०

एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सत्ता सोडून गद्दारी करतात… त्यांच्या मागोमाग शिवसेनेचे १३ खासदार देखील गद्दारी करतात आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव साहेबांना हे कळूदेखील नये?… आणि कळूनही त्यांनी गद्दारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये?… माझ्या तर काही लक्षातच येत नव्हते… डोळ्यासमोर अंधार आणि मनात घोर निराशा… अशी माझी \”सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही\” अशी

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १० Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ९

कंगना राणावत ही बॉलीवूड मधली एक सुमार दर्जाची नटी… ती आमच्या शिवसेनेबद्दल आणि उद्धव साहेबांच्या सरकार बद्दल काहीतरी अद्वातद्वा बोलली… म्हणून मुंबईतल्या पाली हिल इथल्या तिच्या कार्यालयाचा काही भाग ९ सप्टेंबर २०२० रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून पाडला… न्यायालयाने सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणून या पाडकामाला ताबडतोब स्थगिती दिली… काय अर्थ राहिला त्या

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ९ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव साहेब आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला… बेरकी शरद पवारांनी गृह आणि अर्थ अशा दोन्ही खात्यांचे लोण्याचे गोळे पळवले… अन्न नागरी पुरवठा, सहकार, गृहनिर्माण अशी सगळी कळीची खाती देखील ढापली… कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री असलेले अजीत पवार मानगुटीवर बसले ते वेगळेच… काँग्रेसने महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण खात्यांवर दरोडा घातला… मग

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७

सप्टेंबर २०१७ मध्ये मोदी सरकारच्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईतल्या वेगवेगळ्या १२ ठिकाणी हे आंदोलन केलं… पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेनं विरोध दर्शवला होता… दुर्देवानं ही पाळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं आमचं म्हणणं होतं… \”नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६

२००९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रातली सत्ता तर दूर राहिली पण… महाराष्ट्रात मात्र मी मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले… २२ जागा लढवून आम्ही ११ जिंकल्या तर २५ जागा लढलेल्या भाजपच्या ९ जागा आम्ही निवडून आणल्या… (भक्ताडं आता मात्र स्ट्राइक रेट काढायला तयार नव्हती…) डॉक्टर मनमोहन सिंह पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या गादीवर बसले…

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे आम्हाला राज्यसभेत खासदार निवडून देण्याची सुसंधी लाभली होती… जुलै १९९८ मध्ये शिवसेनेकडून प्रीतीश नंदी राज्यसभेवर निवडून गेले… प्रीतीश नंदी यांचा टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड विकली या इंग्रजी वृत्तपत्र समूहांशी असलेल्या संबंधांमुळे आणि त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे… रेम्या डोक्याचे भाजपवाले त्यांना \”ब्रिटिश नंदी\” म्हणून \”ते मराठी बोलतात का?\” असे खवचटपणे मला विचारायचे?…

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४

पाठोपाठ १९९१ साली परत लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या… सेना भाजप युती आता आणखी घट्ट झाली होती… या निवडणुकीत आमच्या हिमतीवर आमचे १ चे ४ वाघ झाले… आणि आमच्यामुळे भाजपचे ५ उमेदवार निवडून आले… पण हे नमकहराम भाजपवाले कधीच मान्य करत नाहीत… अल्पमतातील काँग्रेस सरकारचे नरसिंह राव पंतप्रधान झाले… एव्हाना साहेबांच्या हिंदुत्वाचा डंका गोदावरी ओलांडून थेट

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३

लगोलग १९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुका देखील शिवसेनेने \”रेल्वे इंजिन\” ही निशाणी घेऊन लढवल्या होत्या… पण आमच्या पदरी घोर निराशा पडली होती… शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. मात्र काँग्रेसचे नेते बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना श्रीवर्धन (रायगड) मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला होता… साहेब मराठी माणसाची जातपातच काय पण धर्म देखील मानत नाहीत… \”मराठी मुसलमान\” देखील

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३ Read More »

मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे…

परवाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तक ला जय हिंद उत्सवात दिलेली एक मुलाखत ऐकण्यात आली… आपल्या मराठी भाषेच्या आग्रहाचा मुद्दा पटवून देताना… त्यांनी १९७१ साली झालेल्या बांगलादेश निर्मितीची जी कारण मिमांसा राज ठाकरे यांनी केली… ते विश्लेषण ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले… कंठ दाटून आला… सर्वांगावर रोमांच उभे राहिले… \”बांगलादेशवासीयांनी

मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे… Read More »