News Bharati

मतदान

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती (जि. पुणे) आणि राहुरी (जि. अहिल्यानगर) या दोन महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत असून, संबंधित जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचे मुख्य वेळापत्रक अधिसूचना जारी […]

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल Read More »

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या; पाहा दुपारी १.३० वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुपारी १:३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात सरासरी ३७.९४ टक्के इतके मतदान झाले आहे. जिल्हा

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या; पाहा दुपारी १.३० वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी Read More »

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक:अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यात दुखवटा

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल Read More »

२०११ पासूनच ‘मार्कर पेन’चा अधिकृत वापर; शाई पुसून पुन्हा मतदान करणे अशक्य : राज्य निवडणूक आयोग

मुंबई : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना मार्कर पेनने बोटावर लावलेली शाई सहज पुसली जाते, असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे बोगस मतदान किंवा दुबार मतदानची भीती व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष नेते, विशेषतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर तीव्र टीका केली आहे. काही ठिकाणी व्हिडीओ व्हायरल झाले ज्यात

२०११ पासूनच ‘मार्कर पेन’चा अधिकृत वापर; शाई पुसून पुन्हा मतदान करणे अशक्य : राज्य निवडणूक आयोग Read More »

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कडक

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन Read More »

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच नागपूरच्या महाल परिसरातील भाऊजी दप्तरी शाळा (नाईट हायस्कूल) येथील केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे कर्तव्यच!मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले,

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत Read More »

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. यादीत

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान Read More »

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर! Read More »

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये,

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी Read More »

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल

मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणांची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल Read More »