News Bharati

नवी मुंबई

१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय

नवी मुंबईतील ११ कचरा वेचक महिलांनी दहावीची बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आहे. स्त्री  मुक्ती संघटना आणि प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने या महिलांना पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाह मध्ये येता आलं. या सर्व महिला पुन्हा  विद्यार्थी दशेत १५ ते २० वर्षांनी आल्या होत्या. शिक्षणातून दूर गेलेल्या या स्त्रिया पुन्हा शिक्षणामध्ये येताना जे काही  प्रश्न निर्माण होतात, ते सगळे प्रश्न आणि […]

१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय Read More »

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले आहे.

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम Read More »

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास!

नवी मुंबई (खारघर) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यापक जनजागरण मोहिमेची माहिती दिली. आध्यात्मिक नात्याचा वारसा आपल्या भाषणात शरदराव ढोले यांनी

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास! Read More »

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन

नवी मुंबई (खारघर) : भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली आणि गुरु

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन Read More »

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव

नवी मुंबई (खारघर) : \”आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,\” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव Read More »

नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सच्या ‘कार्गो हब’चे भूमिपूजन; ६ हजार रोजगार अन् २,५०० कोटींची गुंतवणूक!

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा

नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सच्या ‘कार्गो हब’चे भूमिपूजन; ६ हजार रोजगार अन् २,५०० कोटींची गुंतवणूक! Read More »

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश

ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्याची विविध माध्यमांतून व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सर्व

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश Read More »

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’  संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली. अल्पसंख्याक

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला Read More »

\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

नवी मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवोदित वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

\”हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…\”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक Read More »