News Bharati

तंत्रज्ञान

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग यांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद […]

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य Read More »

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. नवी

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात

मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नविनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात Read More »

जागतिक आर्थिक उलथापालथ आणि भारताचा धोरणात्मक उदय

जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गिरक्या घेत फिरते आहे आणि असे काही निर्णायक बदल घडत असतांना दिसून येत आहेत की जे संपूर्ण जगाला हादरवून सोडतील. तरीही ह्या घटना आकार घेत असतांना अगदी शांतपणे, कुठलाही गाजावाजा न करता भारताची अर्थव्यवस्था एक एक पाऊल पुढे चालली आहे. कर आकारणीच्या अस्थिरतेतही अंतरराष्ट्रीय व्यापार चालूच आहे, युक्रेन-रशिया, इस्राइल अरब राष्ट्रे

जागतिक आर्थिक उलथापालथ आणि भारताचा धोरणात्मक उदय Read More »

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नागपूर : विदर्भातील नागपूर वन विभाग (Nagpur Forest Department), पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी ‘मार्वल’मार्फत एका विशेष सामंजस्य करारावर आज नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम Read More »

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ (Offshore Port) होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील (Mumbai) तिसरे एअरपोर्ट (Airport) असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘महाॲग्री-एआय धोरण २०२५-२९’ लागू केले आहे. या धोरणाने शेतीला आधुनिक, स्मार्ट आणि शाश्वत बनवण्यास सुरुवात केली असून डिजिटल ‘शेती शाळा’, ए. आय. चॅटबॉट, महाविस्तार ॲप, साथी पोर्टल, रिमोट सेन्सिंग, IoT (इंटरनेट ऑफ

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन Read More »

ई-वाहनधोरण : प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचे दमदार पाऊल

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर, कटीबद्ध असलेल्या महायुती सरकारने नवीन ‘इलेक्ट्रिक वाहन (ई.व्ही)’ धोरणाला मंजुरी देऊन आधुनिक, हरित आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाचा हा निर्णय केवळ वाहन उद्योगाच्या वाढीपुरता मर्यादित न राहता, यामुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन, जागतिक गुंतवणुकदारांसाठी नवे आकर्षण आणि पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व वाढ अशा अनेक आघाड्यांवर सकारात्मक

ई-वाहनधोरण : प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचे दमदार पाऊल Read More »

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील सर्व ईव्हीएम , व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. 45 दिवस या ईव्हीएम मशीनचे व त्यातील डेटाचे जतन करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनर्मोजणी करण्यात येते. त्यामुळे 45 दिवस ईव्हीएम मशीन डेटा ठेवण्यात येणार आहे. मात्र, आक्षेप

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार Read More »