News Bharati

तंत्रज्ञान

स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात

स्कॅम से बचो अभियान हे ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका नियंत्रणात राखण्यासाठी मदत करेल डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून ऑनलाइन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे असं जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातली इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 […]

स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात Read More »

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात…

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात भारतातील पहिल्या बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन केले भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक आघाडीचा देश बनविणे आणि एक स्वच्छ, हरित ग्रह सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, केंद्रीय विज्ञान

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात… Read More »

महादेव बेटींग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरला दुबईत अटक

महादेव बेटींग ॲपचा (Mahadev betting App) सूत्रधार सौरभ चंद्राकरला (Saurabh Chandrakar) दुबईत (Dibai)अटक करण्यात आली आहे. बेटींग घोटाळा आणि फसवणूक प्रकरणी महादेव बेटींग एपचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला दुबईमधे अटक झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने गेल्यावर्षी त्याच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रीया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात त्याला भारतात आणण्यात येईल असं

महादेव बेटींग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरला दुबईत अटक Read More »

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र:देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे, ज्याला \”महा सायबर\” म्हणून ओळखले जाते. हे प्रकल्प सुरुवातीला मुंबईत आणि नंतर राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांत प्रसारित होणार आहे. \”महा सायबर\” हे देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र आहे, जे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने सुरू झाला

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र:देवेंद्र फडणवीस Read More »

महा सायबर – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महा सायबर’ – ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं’ उद्घाटन केलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित करण्यासाठी 837 कोटी रुपयांच्या किमतीच्या तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील सायबर गुन्हेगारीवर मात करण्यात मदत होणार आहे, जेणेकरून नागरिकांची सायबर सुरक्षा वाढेल. 51 फॉरेन्सिक टूल्स आणि 17 डिजिटल थ्रेट इंटेलिजन्स सिस्टीम्स

महा सायबर – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन! Read More »

भारताचे खरे रत्न हरवले…

भारतीय उद्योग (Indian Industry) जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे भारताचे खरे रत्न उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी नवल टाटा (Ratan Naval Tata) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावणारे हे एक्झिट खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनापर्यंत विविध मार्गाने पोहोचले आहे.   अशा व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास जाणून घेऊया – भारतीय उद्योग जगताचा ठसा जागतिक

भारताचे खरे रत्न हरवले… Read More »

तंत्रज्ञान कसे बदलत आहे शिक्षण पद्धती; वर्गखोल्यांमधील AI ची भूमिका!

गेल्या दशकात तंत्रज्ञानाने शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले आहेत, शिक्षक शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणले आहेत. स्मार्ट बोर्ड्स आणि टॅब्लेट्स पासून क्लाऊड आधारित प्लॅटफॉर्मपर्यंत, शिक्षण अधिक सुलभ आणि लवचिक बनले आहे. या नवीन उपक्रमांपैकी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षणक्षेत्रात अग्रभागी आहे, पारंपारिक वर्गखोल्यांचे रूपांतर करीत असून वैयक्तिक, कार्यक्षम आणि आकर्षक शिकण्याचा अनुभव

तंत्रज्ञान कसे बदलत आहे शिक्षण पद्धती; वर्गखोल्यांमधील AI ची भूमिका! Read More »

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक

यासंदर्भात सुंदर पिचाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल इंडिया बरोबरच कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांचादेखील यामध्ये विचार केला जात आहे. गुगुल भारतामध्ये एआय (AI) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून भारतात पिक्सेल फोनदेखील बनवलेजाणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेतील(AI) बाजारपेठेचा फायदा भारतीय जनतेसाठी मोठा असून याचा वापर भारतातील लोकांच्या सेवेसाठी

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक Read More »

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट

अमेरिकेच्या सहकार्याने भारताला पहिला राष्ट्रीय सुरक्षा ‘सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट’(Semiconductor) मिळणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला ‘मल्टी मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट’ असेल. त्यामुळे हा प्लांट भारतासोबतच अमेरिकेसाठीही खूप महत्त्वाचा आहे अमेरिकेच्या लष्कराने या उच्च तंत्रज्ञानासाठी भारतासोबत भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात तयार होत असलेला हा सेमीकंडक्टर (Semiconductor) प्लांट दोन्ही देशांसाठी लष्करी

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट Read More »

AI च्या साहाय्याने ट्रेडमार्क मंजुरी प्रक्रिया जलद!

माननीय पीयूष गोयल यांनी ट्रेडमार्क प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करणारा नवीन टूल प्रकाशित केले. हे तूल ट्रेडमार्क अर्जांच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि त्यांच्या मंजुरीला वाढीव कार्यक्षमता आणण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. ऐन आर्थिक वाढीच्या दृष्टीने, गोयल यांनी सांगितले की, \”आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा व्यवसाय करण्याची सोय सुलभ करणारा एक महत्त्वाचा घटक आहे आणि

AI च्या साहाय्याने ट्रेडमार्क मंजुरी प्रक्रिया जलद! Read More »