News Bharati

सामाजिक

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण

महाराष्ट्र सरकारने आदिवासी समुदायासाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी नाशिकमध्ये एक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या विद्यापीठात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण असेल, तर उर्वरित २०% स्थाने इतर विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. हे निर्णय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाशिक येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना जाहीर केला. हे विद्यापीठ आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक […]

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण Read More »

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन

शाळा, शालेय आवार तसेच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीमुंबई उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे नेतृत्व निवृत्तन्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर लहानग्यांच्या सुरक्षेचामुद्दा ऐरणीवर आला. या घटनेची दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीन्यायालयाने समितीची स्थापना केली आहे. या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन Read More »

कोथिंबीरीची जुडी चारशे रुपयांवर, इतरही भाज्यांचे भाव वधारले

पालेभाज्यांअभावी घास कोरडा ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावरती परिणाम झाल्यामुळे कोथिंबीरीचीजोडी ही चारशे रुपयांना विकली जात आहे तर इतर पालेभाज्यांचे भाव देखील कडाडल्यामुळेपालेभाज्या आता ताटातून गायब झाल्या आहेत परिणामी घास कोरडा पडल्याची जाणीव होत आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आवक घटली असून नाशिक कृषी उत्पन्नबाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान दहा

कोथिंबीरीची जुडी चारशे रुपयांवर, इतरही भाज्यांचे भाव वधारले Read More »

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पुनर्विचार याचिकेवर येत्या बुधवारी म्हणजे ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयातसुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीनिश्चित करण्यात आली आहे. मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तरसमाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा होती. मराठा समाजाला

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी Read More »

मुंबई आणि उपनगरात गणरायाची पारंपरिक-भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना!

राज्यात आज श्रीगणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जवळबपास सव्वा दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या

मुंबई आणि उपनगरात गणरायाची पारंपरिक-भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना! Read More »

लातूरात झाला श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य मेळावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे मराठा समाजातील तरुणांना उद्योग करण्यासाठी महामंडळ कसे सहायक ठरते हे सांगण्यासाठी खाडगाव रोड येथील माणिकराव जाधव मंगल कार्यालय येथे 5 सप्टेंबर रोजी मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंडळांनी

लातूरात झाला श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य मेळावा. Read More »

सातारा रोड येथे झाले डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान…

दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरेगाव तालुक्यामध्ये सातारा रोड या ठिकाणी जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांचे विमर्श या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानामध्ये डॉ.उदय निरगुडकर यांनी चुकीचे विमर्श पसरवून मतदारांची कश्या प्रकारे फसवणूक केली जाते याची मांडणी केली. त्याचबरोबर विमर्ष काय आहे? तो कसा पसरतो? त्याचा तोटा कसा होतो या संदर्भात त्यांनी

सातारा रोड येथे झाले डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान… Read More »

आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण

घोष यांच्या याचिकेवर सुनावणीला नकार कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या सीबीआय अर्थातकेंद्रीय अन्वेषण ब्युरो तपासाला आव्हान देणाऱ्या संदीप घोष यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याससर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. घोष हे कोलकाता येथील या महाविद्यालयाचे माजी प्राचार्यआहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोलकाताउच्च न्यायालय तपासावर लक्ष ठेवून असून तपास

आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण Read More »

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यातआले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचेजबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर वआरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण Read More »

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे

हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याने वारीवरील इस्लामिक अतिक्रमण या विषयावर तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे यांचे सांगलीवाडी येथील दर्शन मंगल कार्यालयात 4 सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना ह.भ.प शिरीष महाराज मोरे म्हणाले की, मुस्लिम समाज हा पैगंबराला मानतो, विठ्ठलाला मानत नाही. पण आमच्या

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे Read More »