News Bharati

सामाजिक

हिंदू समाजातील विजयी चैतन्याचा दिवस: शिवराज्याभिषेक दिन

शिवराज्याभिषेक या युगप्रवर्तक पराक्रमाचे काही पैलू आवर्जून सांगितले पाहिजेत. शिवराज्याभिषेक हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा यशस्वी पराक्रम होता. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव. शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव […]

हिंदू समाजातील विजयी चैतन्याचा दिवस: शिवराज्याभिषेक दिन Read More »

परभणीच्या दादा लाड कापूस तंत्रज्ञानाला हिरवा कंदील!

परभणी : भारतातील कापूस (Cotton) शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे आश्वासन देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयात, परभणी (Parbhani) येथील प्रगतिशील शेतकरी दादा लाड (Farmer Dada Lad) यांनी कापूस पिकावर मागील अनेक वर्षे चिंतन व संशोधन करून दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या शिफारशीस अकोला येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत

परभणीच्या दादा लाड कापूस तंत्रज्ञानाला हिरवा कंदील! Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: सांस्कृतिक राष्ट्रवादाचे मूर्तिमंत प्रतीक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय ऐक्याचे अद्भुत उदाहरण आहे. अहिल्यादेवी यांनी भारताचे धार्मिक भावविश्व केवळ टिकवलेच नाही तर ते बळकट केले. अहिल्यादेवी यांचे जीवनकार्य म्हणजे पाश्चात्य विचारांनी प्रेरित झालेल्या आणि भारताला कायम क्षुद्र समजणाऱ्या बुद्धिवंताना सणसणीत चपराक आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावामागे `पुण्यश्लोक’ अशी उपाधी लावली जाते. ‘पुण्यश्लोक’ या विशेषनामाचे उच्चारण करताच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: सांस्कृतिक राष्ट्रवादाचे मूर्तिमंत प्रतीक Read More »

पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे तृणधान्य (millets) महोत्सवासह बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन, विक्री

पुण्यात ३१ मे ते २ जून दरम्यान तृणधान्य महोत्सव आणि बांबूच्या वस्तू तसेच कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तसेच मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र आणि पुण्यातील मेळघाट सपोर्ट ग्रुप यांच्या कार्याची ही माहिती… पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे तृणधान्य महोत्सव आणि मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राच्या कारागिरांनी बनवलेल्या बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन तसेच विक्रीचा उपक्रम होणार

पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे तृणधान्य (millets) महोत्सवासह बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन, विक्री Read More »

सावरकर आणि हिंदू राष्ट्रीयत्वाचे स्वप्न

स्वा. सावरकर यांची आज जयंती. कोणताही मानसन्मान पदरी न पडताही सावरकर विजयी ठरले. या हिऱ्याच्या तेजाच्या प्रकाशात आज हिंदू समाज आणि भारत विश्व संचार करीत आहे. आज २८ मे रोजी एका शापित यक्षाचा जन्म झाला. विनायक दामोदर सावरकर. संस्कृती, राष्ट्रीयत्व, ध्येयवाद, तत्वज्ञान या बाबींचे विस्मरण होते असा समाज व त्याहून महत्त्वाचे म्हणजे असे नेतृत्व, हे

सावरकर आणि हिंदू राष्ट्रीयत्वाचे स्वप्न Read More »

माध्यमांनी नेमकी भूमिका ओळखायला हवी: विश्व संवाद केंद्रातर्फे पुरस्कार

आधुनिक जगतात पत्रकारांची भूमिका ही सल्लागाराची, संवादकांची व घटनांवर परिणाम करणाऱ्यांची असते. इतिहासात नेमकी हीच भूमिका नारदांनी बजावलेली आहे. नारद जयंती आद्य पत्रकारिता दिन म्हणून विश्व संवाद केंद्रातर्फे साजरी देवर्षी नारद यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने पत्रकारांना सन्मानित करण्याचे कार्यक्रम आयोजिले जातात. देवर्षी नारद यांच्या नावाने पुरस्कारही दिले जातात. माध्यमांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चासत्र,

माध्यमांनी नेमकी भूमिका ओळखायला हवी: विश्व संवाद केंद्रातर्फे पुरस्कार Read More »

भारतभूमीने विश्वाला दिलेला उज्ज्वल प्रकाश : भगवान गौतम बुद्ध

प्रज्ञा, करुणा आणि शील जगाला अर्पण करणाऱ्या महाकारुणी तथागत गौतम बुद्धांची आज जयंती. प्रत्येक सत्कर्मात त्यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करू या… गौतम बुद्ध हे दोन शब्द सिद्धार्थाचा ‘गौतमत्वा’पासून ‘बुद्धत्वा’पर्यंतचा प्रवास दर्शवितात. सिद्धार्थाचा ‘गौतमत्वापासून ‘बुद्धत्वा’च्या दिशेने झालेला जीवनप्रवास अत्यंत अलौकिक असा आहे. त्यांचा जीवनसंदेश हा मानवतेच्या कल्याणासाठी आहे. एकदा भगवान गौतम

भारतभूमीने विश्वाला दिलेला उज्ज्वल प्रकाश : भगवान गौतम बुद्ध Read More »

कलासक्त चित्रकार, शिल्पकार : रवींद्र मेस्त्री

रवींद्र मेस्त्री यांनी आपल्या चित्र आणि शिल्पकलेतून अनमोल कलाकृती निर्माण केल्या. एखाद्याचे व्यक्तिमत्व शब्दांपेक्षाही शिल्पातून उत्कटपणे मांडता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रवींद्र मेस्त्री यांनी घडवलेली शिल्पे. रवींद्र मेस्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख… कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये असणार्‍या खरी कॉर्नर जवळ चित्रपटाचे चित्रीकरण करणार्‍या कॅमेर्‍याची प्रतिकृती आहे. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी चित्रपटाचे चित्रीकरण करणारा

कलासक्त चित्रकार, शिल्पकार : रवींद्र मेस्त्री Read More »

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥संत तुकाराम महाराजांनी वनांचं महत्त्व आपल्या या अभंगातून अधोरेखित केलंय. मानव आणि सृष्टीचा परस्पर संबंध आणि सहजीवनाचं महत्त्वच त्यांनी यानिमित्तानं सांगितलं. सध्या जागतिक तापमानवाढीचं-हवामानबदलाचं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. हवामानाच्या लहरीपणाचा फटका वादळ, पूर, दुष्काळाच्या निमित्ताने विविध देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जैववविधता दिनानिमित्त केलेला उहापोह… ‘पर्यावरण संवर्धन’,

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या Read More »

अहिल्यादेवी होळकर: मंदिरांच्या निर्मात्या, कुशल शासक

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाला येत्या ३१ मे रोजी प्रारंभ होत आहे. त्या एक कुशल शासक होत्या. त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजही मार्गदर्शक आहेत. इतिहासात त्यांच्या पराक्रमाचा अमीट ठसा उमटलेला आहेच, तसाच ठसा त्यांनी भारतात हिंदू मंदिरांसाठी जे कार्य केले त्याचाही उमटलेला आहे. राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे

अहिल्यादेवी होळकर: मंदिरांच्या निर्मात्या, कुशल शासक Read More »