News Bharati

सामाजिक

मास्टर दीनानाथ मंगेशकर – एक अलौकिक स्वर-सूर्य

थोर संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारा हा लेख. आपल्या अलौकिक, स्वतंत्र प्रतिभेने जवळपास २४ वर्षे त्यांनी संगीत रंगभूमी गाजवून सोडली. त्यांच्या पुण्यतिथीदिनी (२४ एप्रिल) त्यांना विनम्र अभिवादन. मराठी नाटक विशेषतः संगीत नाटक हे मराठी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे. मराठी नाटकांचा उगम विविध लोककलांमधून झाला. १८४३ साली सांगली संस्थानचे […]

मास्टर दीनानाथ मंगेशकर – एक अलौकिक स्वर-सूर्य Read More »

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती

पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम छोट्या छोट्या उपक्रमांमधून देखील चांगल्या पद्धतीने करता येते. पंढपूरमधील वरद आणि सृष्टी बडवे हे बहीण-भाऊ असे काम कशा पद्धतीने करतात, त्याची ही ओळख, २२ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने. पर्यावरणाचे काम करणारे वरद बडवे आणि सृष्टी बडवे हे गेली काही वर्षे पशुपक्ष्यांना पाणी ठेवणे, चारा ठेवणे अशा स्वरूपाचे

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती Read More »

बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम

बीजारोपण ते वृक्षारोपण असा उपक्रम मिरज शहरात सुरू झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय झाले आहेत. जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संरक्षण गतीविध, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमास शासन दरबारी देखील मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे हा महापालिकेचा उपक्रम झाला आहे. समाजातील शैक्षणिक

बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम Read More »

धर्मो रक्षति रक्षितः – वसुंधरा दिन विशेष

भारतीय समाज आपल्या संस्कृतीची रुजवात नव्या पिढीला घालून देत राहिला आहे. काय आहेत या समाजाची मूल्ये जी सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील? २२ एप्रिल या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ही मूल्ये विषद करून सांगणारा हा लेख. आज २२ एप्रिल, वसुंधरा दिवस म्हणजेच Earth Day हे एक असे आंतरराष्ट्रीय सामाजिक आंदोलन आहे. या दिवसाच्या निमित्ताने साऱ्या विश्वभरातील लोक

धर्मो रक्षति रक्षितः – वसुंधरा दिन विशेष Read More »

स्मरण भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय. महिला सक्षमीकरणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती

स्मरण भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे Read More »

सिंचन, जलनियोजनाचे पुरस्कर्ते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ विकास नको होता. तळागाळातील माणसांचा विचार करणारा मूल्याधारित विकास त्यांना हवा होता. जलनियोजन, सिंचन, कामगार याविषयी त्यांनी धोरणनिश्चिती केली. देशासाठी स्वस्त आणि भरपूर वीज, याबद्दल ते आग्रही होते.

सिंचन, जलनियोजनाचे पुरस्कर्ते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य परंतु सध्या धर्मांतरीत झालेल्यांना आरक्षण, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयाला कायम विरोध केला होता. मात्र या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या मागणीमागे भयंकर कारस्थान असून बाबासाहेबांच्या विचारांचे सदैव स्मरण करणे आवश्यक आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त या विषयावरील हा खास लेख. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

डॉ. आंबेडकरांचा विचार वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ‘सिग्नेचर पेन’

‘पेन म्हणजे लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर पेनने लिहिणे ही आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी गोष्ट आहे. हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या सिग्नेचर पेनचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे मनोगत दलित इंडियन

डॉ. आंबेडकरांचा विचार वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ‘सिग्नेचर पेन’ Read More »

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…

वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला मित्राप्रमाणे वाटत, हा त्यांचा फार मोठा गुणविशेष होय. हा गुणविशेष अधोरेखित करणाऱ्या डॉक्टरांच्या या काही आठवणी. ८ फेब्रुवारी १९३५ : यवतमाळ येथे डॉ.भास्कर महादेव उपाख्य काकासाहेब टेंभे यांच्या मुलाच्या

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत… Read More »

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – २

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या लेखमालेचा हा उत्तरार्ध. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या सरकारने संपूर्ण रक्षा विभागात स्वदेशीकरणावर भर दिला. भारताच्या तिन्ही सशस्त्र सेना मुख्यालयात \”स्वदेशीकरण संचालनालया\”ची स्थापना करण्यात आली. उपकरणे आणि सुटे भाग यांच्या वाढत्या आयात

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – २ Read More »