News Bharati

सामाजिक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आधी शेतकऱ्यांचे सुधीरडीकरण होणे गरजेचे आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली आहे त्या योजनेचे नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात.त्याचबरोबर शेतीत सोबत जोड व्यवसाय […]

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Read More »

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी महायुती सरकारचा अर्थ संकल्प अर्थसंकल्प मांडला या मध्ये मुख्यमंत्री अन्न पूर्णा योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (एमएवाय) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दरवर्षी

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Read More »

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

लाडका भाऊ योजना

महायुती सरकारने राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन योजनांची मालिका सुरू केली आहे यामध्ये सरकारने महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. आता राज्यातील युवकांसाठी एक उपयुक्त योजनेची घोषणा केली आहे ती आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना. दरवर्षी राज्यातील युवकांना

लाडका भाऊ योजना Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली लाडका भाऊ योजनेची घोषणा

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘लाडका भाऊ योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील तरुणांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट 12 वी, डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांना मासिक स्टायपेंड प्रदान करणे आहे. या योजनेंतर्गत 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 रुपये प्रति

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली लाडका भाऊ योजनेची घोषणा Read More »

रमाई आवास योजना

रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे . या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी २६९ चौरस फूट घरकुल उपलब्ध करून दिलं जातं. या रमाई आवास योजनेचे निकष 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे. ज्या लाभार्थ्यांचे

रमाई आवास योजना Read More »

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव

कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती या गीताला अनुसरून सार्थक जीवन अनेक जण जगले असतील. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव राम उरांव (Jagdev Ram Oraon) ह्यांचे जीवन त्या गीता सोबतच त्यातून प्रकट होणाऱ्या भावविश्वाशी तंतोतंत एकरूप झालेले पाहायला मिळते. १५ जुलै २०२० मध्ये अगदी मृत्यू येण्यापूर्वीची सारी धडपड ही अपेक्षित असलेल्या

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव Read More »

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना बाल संगोपन योजना ही २००५ मध्ये केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सुरु करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. परंतु ही ही योजना केंद्र शासनाच्या अंतर्गत जरी चालवली जात असली तरी संपूर्ण योजना पूर्णपणे महाराष्ट्राज्याच्या निधीतून राबवली जाते, व फक्त महाराष्ट्रतील लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना Read More »

इस्लामिक शरिया नाही तर संविधान श्रेष्ठ : स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी मिळाला मुस्लिम महिलांस पोटगीचा अधिकार

\”मुस्लीम महिलेस पोटगीचा अधिकार आहे असा निर्णय देऊन सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे संविधान व समानतेची लाज राखली आहे.\” असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते सतीश निकम (Satish Nikam) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. \”१९८६ साली काही मतांसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करत राजीव गांधी सरकारने शहाबानो विषयात संविधानाच्या समानतेच्या तत्वाला तिलांजली दिली होती,\”

इस्लामिक शरिया नाही तर संविधान श्रेष्ठ : स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी मिळाला मुस्लिम महिलांस पोटगीचा अधिकार Read More »

हिंदू जागरणकर्ते: डॉ. केशव बळीराम हेडगेवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा २१ जून हा स्मृतिदिन. डॉ. हेडगेवार यांनी संघ ही संघटना बांधली ती त्यांच्या संघटनकौशल्याच्या आधारावर. त्यांचे संघटनकौशल्य थक्क करणारे होते. भाबडे अनुयायी नसलेला पण भारतावर प्रभाव टाकलेला एकमेव नेता म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार. आज त्यांचा स्मृतिदिवस. हिंदू समाज जागरण आणि दिशादर्शन यासाठी डॉ. हेडगेवार यांनी केलेले कार्य

हिंदू जागरणकर्ते: डॉ. केशव बळीराम हेडगेवार Read More »