News Bharati

सामाजिक

रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावामुळे महाराष्ट्रात धार्मिक संघर्ष सुरु झाला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्च्यात रामगिरी महाराज्यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा मात्र भडक दिल्या गेल्या. […]

रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा Read More »

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा : ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन

ता.अमळनेर, जि.जळगाव येथील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रहितातून समाजहित’ या मुख्य विषयावर बोलताना संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान 11 वे वंशज ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांनी आवाहन केले की \”विद्यार्थ्यांनो चांगल्या परंपरेचे वारसदार व्हा, राष्ट्र निर्मितीत योगदान द्या\” या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण जैन हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक हरी वाणी हे

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा : ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन Read More »

कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

राज्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामूहिकरीत्या जबाबदार राहील अशी अट घालण्यात आली आहे. राज्यातील सहकारी बँकांना कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री

कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी Read More »

रक्षाबंधन : अर्थ , अन्वयार्थ.

रक्षाबंधन सण! आमच्या हिंदू समाजात कुठलेही सण, कुठल्या परंपरा अनाहुत निर्माण झाल्या नाहीत. दुर्दैवाने त्या परंपरांचे महत्व आणि कारण न समजल्याने आम्ही आत्मविस्मृत झालो आणि म्हणून आम्ही रोज आमच्या भगिनी , कन्या गमावत आहोत. त्यांच्यावर होणारे अत्याचार बघत आहोत. तात्पुरते candle light मोर्चे, थोडीशी हळहळ सगळे कसे स्मशान वैराग्य असल्यासारखे. जीवन क्षणभंगुर आहे असे स्मशानात

रक्षाबंधन : अर्थ , अन्वयार्थ. Read More »

सुप्रीम कोर्टाने पतंजलि आयुर्वेद,विरुद्धची केस केली बंद.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद,चे सह-संस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध कारवाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या आरोपांना प्रतिसाद म्हणून हा खटला सुरू करण्यात आला होता, रामदेव आणि बाळकृष्ण यांनी मागितलेली बिनशर्त माफी न्यायालयाने मान्य केली, जी विविध वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध झाली. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी पतंजली आयुर्वेद आणि

सुप्रीम कोर्टाने पतंजलि आयुर्वेद,विरुद्धची केस केली बंद. Read More »

स्वदेशी हक्क आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी आसाम सरकारने जाहीर केले नवीन कायदे

आदिवासी समुदायांच्या हक्कांचे रक्षण आणि राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,आसाम सरकारने नवीन कायदे जाहीर केले आहे. 2021 च्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या अनुशंकेने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा केली. घोषित केलेल्या महत्त्वाच्या कायद्यांपैकी एक म्हणजे \”लव्ह जिहाद\” विरुद्ध जन्मठेपेच्या शिक्षेसह कायदा आणणे. हा

स्वदेशी हक्क आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी आसाम सरकारने जाहीर केले नवीन कायदे Read More »

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरु झाले विकास आणि प्रगतीचे नवीन युग

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यापासून, जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध क्षेत्रांमध्ये विकास आणि प्रगतीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. एकेकाळी राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराने ग्रासलेल्या या प्रदेशात गेल्या काही वर्षांत विलक्षण बदल झाले आहे. मोदी सरकारने पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक केली आहे. नवीन महामार्गांचे बांधकाम आणि विद्यमान महामार्गांच्या विस्तारामुळे या प्रदेशात

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरु झाले विकास आणि प्रगतीचे नवीन युग Read More »

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करून राज्यातील वृद्ध नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सर्वसमावेशक योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. वाढत्या वयाशी-संबंधित अपंगत्वांमुळे येणाऱ्या आव्हानांवर मात करणे आणि त्यांच्या जीवनाची एकंदर गुणवत्ता सुधारणे. हा या योजनेमागील उद्देश

मुख्यमंत्री वयोश्री योजना Read More »

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न साकार

आयुष्यात एकदा तरी काशी, अयोध्या, चार धाम, ज्योतिर्लिंग यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न साकार Read More »

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने गणेश कला व क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »