News Bharati

राजकीय

माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुका उंबरठयावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच […]

माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला Read More »

भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही

भाजप महायुतीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही. उलट काँग्रेसच्यासत्ताकाळातच सोलापूरवर जातीय दंगलीचा कलंक लागला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आजही लोक सोलापुरातयायला घाबरतात, असा प्रतिटोला सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या खासदारप्रणिती शिंदे यांना लगावला. ते होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रादेशिक पर्यटन केंद्रावरआयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यासह केंद्रा भाजप महायुतीची सत्ता

भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही Read More »

शरद पवार ‘मिनी औरंगजेब’; नामांतर मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा घणाघाती प्रहार

पुणे : ‘शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत. मिनी औरंग्या आहे. त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावडींना यामध्ये औरंगजेबाचे कही गुण दिसत असतील, म्हणून त्यांनी तिथे घोषणा केल्या असेल,’ असा घाणघात भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद

शरद पवार ‘मिनी औरंगजेब’; नामांतर मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा घणाघाती प्रहार Read More »

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : \”आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व (Hindutva) जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता ‘संत समावेश कार्यक्रमा’त केले. ते पुढे म्हणाले, देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस Read More »

संजय राऊत ‘घर कोंबडा’; शरद पवार हे आग लावण्याचं काम करतात; मविआतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढणार – सदाभाऊ खोत

महाराष्ट्र : संजय राऊत नावाचा ‘घर कोंबडा’ रोज एक आरोळी देतो. त्या कोंबड्याला मी सांगतो, की खुराड्यातून रोज बांग देऊ नकोस. तू एक पत्र लिहून दे, मनोज जरांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष

संजय राऊत ‘घर कोंबडा’; शरद पवार हे आग लावण्याचं काम करतात; मविआतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढणार – सदाभाऊ खोत Read More »

“…ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही,“ शिंदे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरे बेईमान आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही. राजकारणातून आमचं खानदान उद्धवस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत होते आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे” अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये

“…ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही,“ शिंदे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका Read More »

मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीच्या उंबरठ्यावर कटोरा घेऊन मागण्या करणे म्हणजे भीक; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : \”मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते,\” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे लगावला आहे. नागपूरमध्ये काल, रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री

मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीच्या उंबरठ्यावर कटोरा घेऊन मागण्या करणे म्हणजे भीक; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार Read More »

मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते पवारांच्या इशाऱ्यावर हे स्पष्ट – प्रकाश आंबेडकर

सांगली : \”मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरले असून, मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते,\” असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख (VBA) ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी सांगलीत केले. सांगली दौऱ्यावर असलेल्या ॲड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद

मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते पवारांच्या इशाऱ्यावर हे स्पष्ट – प्रकाश आंबेडकर Read More »

\”संजय राऊतांची ‘सिंघम’ खिल्ली, प्रविण दरेकरांचा ‘चिंगम’ पलटवार!\”

आगामी विधानसभा निवडणुकाची लगभग सुरु झालीये. निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल अशी चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधक, दोघेही निवडणुकीच्या तयारासाठी लागले आहेत. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, एकमेकांन लक्ष्य करण्याची एकहीसंधी सोडत नाहीत. सामनाच्या अग्रलेखातून आजा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधण्यात आला. सिंघम मुख्यमंत्री अशी त्यांची खिल्ली उडवत

\”संजय राऊतांची ‘सिंघम’ खिल्ली, प्रविण दरेकरांचा ‘चिंगम’ पलटवार!\” Read More »

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा

मुंबई : महाराष्‍ट्राच्या (Maharashtra) आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या शिष्टमंडळाने आज ट्रायडेंट हॉटेल येथे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा Read More »