News Bharati

बातम्या

रोहित पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी वाटले पैसे ?

शरद पवार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांवर मतदारांना पैसे आणि फराळ वाटून आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडला आहे, जिथे राजकीय तणाव वाढला आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली. हे भरारी पथक संजयकाका पाटलांचे आरोप लक्षात घेत हि कार्यवाही केली. जेथे रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी […]

रोहित पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी वाटले पैसे ? Read More »

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

शेवगाव : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj), ४ नोव्हेंबर रोजी शेवगाव (Shevgaon) येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी प्रत्येकाने येणाऱ्या निवडणुकीत स्वतः मतदान करावे व हिंदू बांधवांकडूनही मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. गरज लागल्यास त्यांना मतदान प्रक्रियेत मदत करावी, असे त्यांनी

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज Read More »

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे . हिंगणा टी पॉईंट पेट्रोल पंप येथे झालेल्या रॅलीत फडणवीसांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, \”विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळणार आहे.\” हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ही रॅली अतिशय उत्साहवर्धक होती. फडणवीस म्हणाले, \”या निवडणुकीत आम्ही जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी सर्व शक्ती लावणार

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली Read More »

हिंगोलीतही भाजपला बंडखोरी शमविण्यात यश

हिंगोलीतील वसमत मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार मिलिंद यंबल यांनी आपली माघार घेतल्याची घोषणा झाली आहे. हा निर्णय भाजपला मोठा दिलासा देणारा ठरला आहे. मिलिंद यंबल हे भाजपच्या तिकीटावरून उमेदवारी लढवणार होते, परंतु काही वादग्रस्त मुद्द्यांमुळे बंडाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांच्या माघारीमुळे वसमत मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या नेत्यांनी हे वृत्त

हिंगोलीतही भाजपला बंडखोरी शमविण्यात यश Read More »

सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. खोत यांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाचा ‘मारेकरी’ असे म्हटले आहे आणि सांगितले की, शरद पवार पक्ष चालवत नसून टोळी चालवत आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खोत म्हणाले, \”शरद पवार हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण

सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल Read More »

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये सोशल मीडिया ‘वॉर’

कोकणातील राजकीय वातावरण हे दिवसेंदिवस गरम होत आहे. येथे शिवसेनेचे दोन गट, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये, सोशल मीडियावर एक चांगलाच युद्धाचा वेध लागला आहे. हे वाद विशेषत: राजापूर मतदारसंघात राजन साळवी आणि किरण सामंत या उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरू झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटांमधील वादलेल्या व्हिपच्या प्रकरणापासून सुरू झालेला हा झगडा

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये सोशल मीडिया ‘वॉर’ Read More »

बोरिवलीतील बंडखोरी शमविण्यात भाजप ला यश

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी (३ नोव्हेंबर २०२४) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण शेट्टी यांच्या बंडखोरीने पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता होती. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माघार

बोरिवलीतील बंडखोरी शमविण्यात भाजप ला यश Read More »

जरांगेंनी शस्त्र ठेवली खाली ??

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३ नोव्हेंबरला निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच, त्यांनी ४ नोव्हेंबरला सकाळी पत्रकार परिषदेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र त्याच वेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की निवडणूक लढणार नसले तरी ते उमेदवारांना समर्थन देणार नाहीत. जरांगे पाटील यांनी

जरांगेंनी शस्त्र ठेवली खाली ?? Read More »

हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – श्री गोविंददेव गिरी

हिंदू धर्म सर्वांबाबत समभाव मानणारा आहे. कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही. आजच्या परिस्थितीत मात्र हिंदू समाजाला एकत्र आणणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेव गिरी यांनी केले विश्व हिंदू परिषदेच्या पुणे महानगर विभागातर्फे स. प. महावि‌द्यालयाच्या लेडी

हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – श्री गोविंददेव गिरी Read More »

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केले. आता माघारीनंतर सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने जोर चढेल. मात्र, त्याआधीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या गर्दीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. गावागावांतील कार्यकर्ते आमने- सामने आले असून, शक्तिप्रदर्शनाच्या

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’ Read More »