News Bharati

आर्थिक

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) ला अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ या प्रगत एआय मॉडेलमुळे निर्माण झालेल्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. या प्रयत्नांचे नेतृत्व ‘एसबीआय’चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी करतील. ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय’ या नवीन आव्हानाची व्याप्ती समजून घेण्यासाठी जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधत आहे. […]

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश Read More »

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’

महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. न्यूयॉर्कस्थित प्रसिद्ध ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटने मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) विकसित करण्यासाठी १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला तर उभारी मिळेलच, पण त्यासोबतच ३०,०००

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’ Read More »

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत!

मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल यासाठी काही कडक पावलेही उचलायची आवश्यकता वाटल्यास उचलली जातील. जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत! Read More »

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत परिवर्तनकारी बदल घडणार असल्याचे ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्रला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७: अर्थव्यवस्था घडवण्यासाठीचा अर्थसंकल्प — हॅशटॅगसाठी नव्हे

१ फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा आजच्या राजकीय वातावरणात अपवाद ठरावा असा आहे. कारण हा अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणा, तात्कालिक लाभ किंवा सोशल मीडियावर चालणाऱ्या मथळ्यांपेक्षा देशाच्या आर्थिक पायाभरणीवर अधिक भर देतो. जागतिक पातळीवर वाढती भू-राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळ्यांवरील अवलंबित्व लक्षात घेता, हा अर्थसंकल्प स्पष्ट सांगतो. भारताला

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७: अर्थव्यवस्था घडवण्यासाठीचा अर्थसंकल्प — हॅशटॅगसाठी नव्हे Read More »

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख!

मुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठे बळ मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर विकसित भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख! Read More »

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार?

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता आगामी अर्थसंकल्पाबाबत (Maharashtra Budget 2026) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची दाट शक्यता आहे. २३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ६

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार? Read More »

परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम

भारतातगुन्हे करून परदेशात फरार होणे ही गुन्हेगारांसाठी यशस्वी रणनीती ठरली आहे. आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, दहशतवादी कारवाया आणि संघटित गुन्हेगारी यामध्ये सहभागी असलेले अनेक आरोपी भारताबाहेर जाऊन कायद्याच्या कक्षेबाहेर राहतात. विजय मल्या, नीरव मोदी यांसारखे आरोपी याचे ठळक उदाहरण आहेत. एकदा का हे गुन्हेगार भारताच्या बाहेर गेले की त्यांना पुन्हा भारतात आणणे, गुन्ह्यातील मालमत्ता जप्त करणे

परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम Read More »

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाने आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करून ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन करून ते कार्यान्वित केले. महिलांचा सशक्त सहभाग‘ राष्ट्र विकासासाठी

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”   Read More »