News Bharati

आर्थिक

देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २३ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, रोजगार निर्मिती बरोबरच शेतीलाही चालना देणारा आणि लोककल्याणकारी आहे, अशी प्रतिक्रिया वने, […]

देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार Read More »

महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प – अजित पवार

मुंबई, दि. 23 : “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प (Budget) ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी

महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प – अजित पवार Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे

नवी दिल्ली, 23 जुलै, 2024 – परवडणाऱ्या घरांना महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) य्यानी आज आपल्या बजेट (Budget2024 ) भाषणात या कच्च्या घरामध्ये राहणारे लोकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय बजेट 2024-2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे तयार करण्याचा निर्णय घेण्यात

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे Read More »

‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई : कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच

‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया Read More »