बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका
भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi Infiltrators) बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष (बिजेपी सोडून), नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाही. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय देशभरात बेरोजगारीत वाढ आणि त्यातून दहशतवादाकडे आकृष्ट होणे याचे प्रमाण वाढले आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये सरकार अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरेही ओढले आहेत. […]
बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका Read More »