News Bharati

विशेष

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध!

महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि ‘हजूर साहिब’ या नावाने खालसा पंथाच्या पाच तख्तांपैकी एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले. गुरु गोविंद सिंगजींनी याच मातीत ‘गुरु ग्रंथ साहिब’ या पवित्र ग्रंथाला ‘अंतिम आणि जिवंत गुरु’ म्हणून […]

महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध! Read More »

ननकाना की ओर चलो जो पौरुष ने ललकारा है रंगरेज

लंडनमध्ये गेल्या १६ वर्षांपासून निवासी आणि पर्यटकांना आपल्या मालकीच्या ‘रंगरेज’ रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खाऊ घालणाऱ्या हरमन सिंह कपूर यांनी वाढती खर्चिक परिस्थिती, सातत्याने मिळणाऱ्या ऑनलाईन धमक्या, पाकिस्तानी टोळक्यांकडून होणारे हल्ले तसेच मेट्रोपॉलिटन पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्यामुळे सुरक्षेबाबतच्या चिंतेने आपले रेस्टॉरंट कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट कायमचे बंद करण्यासाठी दिलेल्या कारणांमध्ये वाढत्या

ननकाना की ओर चलो जो पौरुष ने ललकारा है रंगरेज Read More »

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा

शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा Read More »

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी….

बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार (deport) करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. ८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी राबिया नासिर मुल्लाला इतर १,६०० बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार केले होते. मात्र, ती पुन्हा मुंबईत परतल्याचे उघड झाले. पोलिस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी…. Read More »

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

 इतिहासाच्या दुर्लक्षित पाऊलखुणा भारताचा मध्ययुगीन इतिहास हा अशा जनसामान्यांच्या आणि समुदायांच्या बलिदानाने विणलेला आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून या देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवला. यातीलच एक अत्यंत तेजस्वी पण काळाच्या ओघात काहीसा दुर्लक्षित राहिलेला अध्याय म्हणजे ‘बंजारा-लबणा’ समुदाय आणि शीख गुरूंचे नाते. ज्या काळात दळणवळणाची आधुनिक साधने नव्हती, रस्ते सुरक्षित नव्हते आणि व्यापार करणे

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास Read More »

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व

भारतीय संस्कृतीकडे पाहताना अनेकदा आपण केवळ शांततेचा आणि अहिंसेचाच विचार करतो. परंतु, आपल्या पूर्वजांनी जीवनाचा जो विचार मांडला, तो अत्यंत व्यावहारिक आणि समतोल होता. भारतीय जनमानसात शस्त्र हे केवळ धातूचे एक साधन नाही, तर तो एक संस्कार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते ती त्या शस्त्रामागे असलेल्या उत्तरदायित्वाचे स्मरण करण्यासाठी असते. बाळ जन्माला आल्यावर

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व Read More »

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात ल्यारी गँगवॉरवरील \”धुरंधर\” चित्रपटाने लावलेली आग विझायचे नाव घेत नाहीये. तिथे धुरंधरवरून रोज काही ना काहीतरी कथा दंतकथा सांगितल्या जात आहेत. आता संजय दत्तने केलेल्या पोलिस अधिकारी अस्लम चौधरीच्या भूमिकेवरून संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांच्या ल्यारी भेटीला तिथे उजाळा दिला जात आहे. अस्लम चौधरी ल्यारीच्या गँगस्टर्सचा कर्दनकाळ. अस्लम चौधरी हा

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना… Read More »

पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद!

उत्तराखंडातील कोटद्वारमधील वकील अहमद यांचे ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक बजरंग दलाचे कार्यकर्ते \”बाबा स्कूल ड्रेस\” दुकानात पोचले आणि त्यांनी दुकानाचे मालक वकील अहमद यांना दुकानाच्या नावातील \”बाबा\” हे हिंदुदर्शक नाव काढून टाकायला सांगितले. उत्तर भारतात हिंदू समाज साधुसंतांना बाबा म्हणतो. देवराह बाबांपासून बुलडोझरबाबांपर्यंत उत्तर भारतातील अनेक बाबा प्रसिद्ध

पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद! Read More »

तर बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आज भारताचे असते

जागतिक राजकारण आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे \”ग्वादर बंदर\” हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक खोल नैसर्गिक बंदर आहे. ग्वादर बंदर पर्शियन गल्फच्या मुखाशी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे. आज तिथून जगातील सुमारे ३०% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मध्य आशियातील अफगाणिस्तान, कझाकस्तान सारख्या भूवेष्टित (landlocked) देशांसाठी हे बंदर समुद्रापर्यंत

तर बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आज भारताचे असते Read More »

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा

शीख इतिहासातील प्रत्येक पान हे शौर्य, बलिदान आणि ईश्वरी श्रद्धेने व्यापलेले आहे. या तेजस्वी इतिहासात ३० मार्च १६९९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी एका नव्या पंथाचा उदय झाला, या पंथाने एका अशा समर्पित पिढीचा जन्म दिला ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या क्रांतीचे सर्वात मोठे नायक आणि

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा Read More »