News Bharati

पर्यावरण

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय

‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित या महोत्सवाचं स्वरूप तर आगळं-वेगळं होतचं, शिवाय जनजाती बांधवांचा सहवास, त्यांच्याकडून वनभाज्यांची, वनौषधींची माहिती एैकणं, वनभाज्यांचा आणि पदार्थांचा आस्वाद अशाही काही आनंददायी गोष्टी महोत्सवात होत्या. याशिवाय महोत्सवातील […]

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय Read More »

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालयात

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी Read More »

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची

‘‘ज्या देशाची सांपत्तिक स्थिती उत्तम त्याची जगाच्या बाजारपेठेत पत अधिक. या पारंपरिक सूत्राला पुढील दशकात छेद मिळेल. ज्या देशात पिण्याच्या पाण्याची मुबलकता त्याची जगाच्या बाजारातील पत अधिक, असा बदल होईल,” आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्रसिंह राणा यांचे हे विधान आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात बेंगळुरू शहरामध्ये जी पाणीबाणी निर्माण झाली त्यावरून राणा यांच्या विधानातील गंभीरता लक्षात येते. जगाची

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची Read More »

माथेरान ची राणी पावसाळ्यातही धावणार, रेल्वेतर्फे ५ कोटींचा निधी

माथेरानची आकर्षणाची केंद्रबिंदू असलेली टॉय ट्रेन आता मॉनसूनमध्येही सुरु राहणार आहे , असे सेंट्रल रेल्वेने सांगितले आहे. यासाठी त्यांनी 5 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. हे पैसे ट्रॅक्सच्या बदल्यासह अन्य सुविधांच्या उन्नतीसाठी वापरले जाणार आहेत. माथेरान लाइट रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणारी 2 फूट गेजची ऐतिहासिक रेल्वे आहे, जी नेरळ आणि माथेरान

माथेरान ची राणी पावसाळ्यातही धावणार, रेल्वेतर्फे ५ कोटींचा निधी Read More »

Eknath Shinde: जागतिक कृषी मंचाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही २० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे.

Eknath Shinde: जागतिक कृषी मंचाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार Read More »

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान जागतिक कृषि परिषदेचे पदाधिकारी स्वतः महाराष्ट्रात येऊन करणार आहेत, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत जागतिक कृषि परिषदेच्या वतीने या

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल Read More »

महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा संपणार; लवकरच पाऊस येणार

महाराष्ट्र : उकाड्याने होरपळून निघालेल्या नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Monsoon) कधी धडकणार यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीये. मान्सून केरळमधून आता कर्नाटकात दाखल झाला आहे. सध्या मान्सून तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यात पोहोचला असून येत्या त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो,

महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा संपणार; लवकरच पाऊस येणार Read More »

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥संत तुकाराम महाराजांनी वनांचं महत्त्व आपल्या या अभंगातून अधोरेखित केलंय. मानव आणि सृष्टीचा परस्पर संबंध आणि सहजीवनाचं महत्त्वच त्यांनी यानिमित्तानं सांगितलं. सध्या जागतिक तापमानवाढीचं-हवामानबदलाचं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. हवामानाच्या लहरीपणाचा फटका वादळ, पूर, दुष्काळाच्या निमित्ताने विविध देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जैववविधता दिनानिमित्त केलेला उहापोह… ‘पर्यावरण संवर्धन’,

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या Read More »

घरातील हिरवा कोपरा: बागेचे स्वप्न साकार झाले

टीव्ही कॅबिनेट ठेवलेला कोपरा रिकामा झाला. त्या कोपऱ्याचा कल्पकतेने वापर करून सावलीत वाढणारी शोभेची छोटी छोटी रोपे तेथे लावली. छान हिरवा कोपरा तयार झाला. टीव्ही त्या कोपऱ्यावर मध्यभागी लावला. घराचे दार उघडल्यावर तो हिरवा कोपरा येणाऱ्याचे लक्ष वेधून घेऊ लागला. बाल्कनीमध्ये हिरवाईला यश मिळाले. मग मोठ्या टेरेसची स्वप्ने पाहण्याची मला इतकी सवय झाली, की दिवसाढवळ्या

घरातील हिरवा कोपरा: बागेचे स्वप्न साकार झाले Read More »

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती

पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम छोट्या छोट्या उपक्रमांमधून देखील चांगल्या पद्धतीने करता येते. पंढपूरमधील वरद आणि सृष्टी बडवे हे बहीण-भाऊ असे काम कशा पद्धतीने करतात, त्याची ही ओळख, २२ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने. पर्यावरणाचे काम करणारे वरद बडवे आणि सृष्टी बडवे हे गेली काही वर्षे पशुपक्ष्यांना पाणी ठेवणे, चारा ठेवणे अशा स्वरूपाचे

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती Read More »