News Bharati

निवडणुका

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता वेग धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २४ डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलली आहेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) आतापर्यंत कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी, सुमारे ९० इच्छुकांना गुपचूप ‘AB’ […]

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय?

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उबाठा गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर \”मुंबई तोडण्याचा प्रयत्न\” आणि \”भाजपने शिवसेनेला वापरून घेतले\” असे गंभीर आरोप केले. मात्र, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आरोपांचा समाचार घेत उद्धव ठाकरेंचा ‘खोटारडेपणा’ पुराव्यासह उघड केला आहे. \”संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांच्या रक्ताने हात

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय? Read More »

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मविआतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआच्या सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केला असून, \”मविआ नावाच्या फसवी एकजुटीचे आता राजकीय विसर्जन झाले

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला Read More »

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) रणधुमाळीत आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असली तरी, भारतीय जनता पक्षाने आपली ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘हिंदू हित’ ही विचारधारा अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार Read More »

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा… 

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची कर्मभूमी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सत्तेच्या हव्यासापोटी काही राजकीय पक्षांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयाने चालणारा पक्ष असून, मुंबईच्या सुरक्षिततेशी आणि सांस्कृतिक वारशाशी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका पक्षाने

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा…  Read More »

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसोबतच राजकीय शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला Read More »

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. केवळ भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी मुंबईतील मतांची आकडेवारी समोर ठेवून या युतीचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. ही युती (मनसे–उबाठा) म्हणजे ‘आषाढीच्या घरी महाशिवरात्र’ असून, मतांच्या दुष्काळामुळे या दोन्ही पक्षांचे अस्तित्व

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’ Read More »

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार Read More »