News Bharati

निवडणुका

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री

Baramati lok sabha : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्षबारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. प्रथमच बारामती मतदारसंघात (Baramati lok sabha) पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या निवडणुकीच्या […]

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री Read More »

…तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते

सातारा लोकसभा : ‘आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे. तो मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तके वाचून’, हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘चव्हाण साहेबांनी सांगितलंय, साहेबांच्यावर पण काही राजकीय संकटं आली, चढ-उतार आले. त्याचे तुम्ही-आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्हाला शेवटचा माणूस म्हणजे, \”बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल, तर

…तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते Read More »

महादेव जानकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला; बहिणीने भावाच्या घरी..,

बारामती लोकसभा : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे (Sharad Pawar) वर्चस्व राहणार की अजित पवार (Ajit Pawar) बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे

महादेव जानकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला; बहिणीने भावाच्या घरी.., Read More »

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस

बारामती लोकसभा : \”ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हि निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाहीये, हि निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. काही लोक बोलतात, हि निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे.  ही लढाई पवार विरुद्ध पवार नसून या देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची लढाई आहे\”, असं भाष्य

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस Read More »

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी

महाराष्ट्र : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना (Shivsena) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी Read More »

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे लोकसभा : ठाणे लोकसभा (Thane Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी ठाणे शहरात रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यंमत्री म्हणाले, \”नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूया

“स्वतः मतदान करणे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे म्हणजे एक प्रकारची देशसेवा आहे.” मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येईल. नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलाय का ? आता वाटतय ना तुम्ही पण या उत्सवाचे सुवाहक आहात…… आता आणखी काय करता येईल? सोप्पं आहे……तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे

मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूया Read More »

गांधीमुक्त अमेठी आणि काँग्रेसमुक्त भारत

अमेठीमधून पळ काढून राहुल गांधी यांनी रायबरेलीमधे आसरा घेतला आहे. वायनाडमधे विजयाची शाश्वती नसल्यामुळेच राहुल रायबरेलीमधे गेल्याचे मानले जाते. परिवारवादी राजकारणाचे अपरिहार्य परिणाम कॉंग्रेस भोगत आहे. नेतृत्व, विचार, संघटन आणि कल्पकता यांचा पूर्ण अभाव कॉँग्रेसमधे दिसून येतो. `risk taking abilities’ हा नेतृत्वाचा प्रमुख निकष मानला जातो. राहुल या निकषावर पूर्णपणे अनुत्तीर्ण झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे राहुल

गांधीमुक्त अमेठी आणि काँग्रेसमुक्त भारत Read More »

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग\”

महाराष्ट्र : शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘”ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आपल्याला आता थांबवायची आहे.’ अशी टीका

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग\” Read More »

\”वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही\” नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : “बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, कुटुंब म्हणून…”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल होत. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी

\”वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही\” नरेंद्र मोदी Read More »