News Bharati

काँग्रेस

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश

कर्नाटक सरकारने गंगावठी येथे रस्त्यांवरील प्रकाशस्तंभांवरून भगवान हनुमान जीच्या गदा, धनुष्य-बाण या प्रतीकांची काढणी करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रतीक सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या तक्रारीनंतर काढण्यात आले, ज्यांनी हे प्रतीक ‘असेक्युलर’ असल्याचे आणि सामाजिक सामंजस्याला धोका देणारे असल्याचे म्हटले. हा निर्णय हिंदू संघटनांच्या आणि भाजपच्या तीव्र विरोधाला सामोरे जाणार आहे, जे याला […]

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश Read More »

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन

सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसामध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने 24 तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून नाशिक दौऱ्यावरती आलेले काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची गाडी अडून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन Read More »

खरगे यांच्या ट्रस्टला जमीन कशी मिळाली…?

कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (KIADB) बंगळुरूजवळील हाय-टेक डिफेन्स एरोस्पेस पार्कमध्ये सिद्धार्थ विहार ट्रस्टला पाच एकर जमीन दिली आहे. सिद्धार्थ विहार ट्रस्ट हे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि त्यांचे कुटुंब चालवतात. या ट्रस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे, त्यांची पत्नी राधाबाई, मुलगा प्रियांक खरगे, जावई राधाकृष्ण दोड्डामणी आणि धाकटा मुलगा राहुल खरगे यांचा समावेश आहे.

खरगे यांच्या ट्रस्टला जमीन कशी मिळाली…? Read More »

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला !

मुंबईतील जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढल्याची बातमी समोर आली आहे. पक्षांनी 2019 जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त इतर 16 जागांवरून हा वाद सुरू आहे यातील काही जागांवर तर तीनही पक्ष दावा करत आहेत त्यामुळे जागा वाटपा वरून महाविकास आघाडीतील तिढा वाढला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे तर ह्याच काही जागांवर

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला ! Read More »

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

नांदेड : लोकसभेत नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavhan) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची दु:खद बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चव्हाण यांनी हैदराबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण मागच्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते, ज्यामुळे त्यांना

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन Read More »

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर

मुंबई : जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याने विशाळगड (Vishalgad) आणि आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी याठिकाणची पाहणी केली. यावरून भाजपाचे (BJP) नेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी छत्रपती शाहू महाराजांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, \”खा.शाहु महाराज छत्रपती यांना किंवा काँग्रेसला निवडणुकीत एका विशिष्ट

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर Read More »

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून धुवून घेतले पाय!

अकोला: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक काँग्रेस कार्यकर्ता यांचे पाय धुत आहे. अकोल्यात ही घटना घडली असून, पटोले पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. या व्हिडिओमध्ये नाना पटोले पावसामुळे झालेल्या चिखलातून आपल्या वाहनाकडे चालत गेले त्यामुळे त्यांच्या पायाला चिखल लागला. त्यानंतर पक्षाचा एक कार्यकर्ता त्यांचे

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून धुवून घेतले पाय! Read More »

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – संजय निरुपम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Rahul Gandhi and Uddhav Thackeray) यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – संजय निरुपम Read More »

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी

अमरावती लोकसभा : उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान निकालापूर्वी भाजपा आणि एनडीए ला बहुमत दिसत असल्याचं एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आलंय. तसंच अमरावतीमध्ये (Amravati) सुद्धा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर माजी मंत्री आणि काँग्रेस

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी Read More »

\”नाचता येईना अंगण वाकडे\” अशी गत असलेल्या..; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसपक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध टीव्ही चॅनेल, सोशल आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस पक्ष आपले प्रवक्ते पाठवणार नाही. काँग्रेसच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर (Congress)

\”नाचता येईना अंगण वाकडे\” अशी गत असलेल्या..; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला Read More »