News Bharati

Vinayak A

महायुतीने जाहीर केली १० वचने

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार देणार, ४५००० पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना १५००० रुपये वेतन, वीज बिलात ३० […]

महायुतीने जाहीर केली १० वचने Read More »

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भोवतीअर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचेराहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली.एका विशेषमुलाखतीमध्‍ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता राहुल गांधी यांची विचारसरणीकाँग्रेसची राहिलेली नाही. ते आता डाव्‍या अतिरेकी विचारसणीचे झाले आहे. भारतीयसंविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्‍हरमध्‍ये असते. राहुल गांधी

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस Read More »

शिवचैतन्य जागरण यात्रा : \”हिंदू समाजाच्या एकतेसाठी मतदान करा”; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची हाक

\”शिवचैतन्य जागरण यात्रा, अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवचैतन्य जागरण यात्रा च्या (Shiv Chaitanya Jagran Yatra) निमित्ताने श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांनी ४ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे आले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची महती सांगत, \”देश, धर्म आणि

शिवचैतन्य जागरण यात्रा : \”हिंदू समाजाच्या एकतेसाठी मतदान करा”; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची हाक Read More »

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास

डोंबिवलीत (Dombivali) कमळच फुलणार…असा विश्वास रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. आपण प्रचंड

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास Read More »

\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश

पाथर्डी : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी (Pathardi) येथे आले होते. त्यांच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी \”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा. आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे,\”

\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश Read More »

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात

विविध मतदारसंघात विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले जात आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे विधानसभेचे मैदान आता काही दिवसांवर आहे. स्टार प्रचारक आपली शक्ती कामाला लावत आहेत.   साताऱ्यात कोरेगाव इथं शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. https://x.com/mieknathshinde/status/1853755662125428939 भंडारा विधानसभा मतदार

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात Read More »

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी

5 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी तब्बल ३ वेळा केली जाणार आहे. या श्रृंखलेतील पहिली पडताळणी ७ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ७, ११ व १५ नोव्हेंबरला उमेदवारांचा खर्च पडताळून पाहिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या वेळांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले हे आहे. निवडणुकीसाठी शासनाने पाठवलेले खर्चविषयक निरीक्षक

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी Read More »

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या अभूतपूर्व गोंधळा मुळे संजय राऊतांनी हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या वेळी ही जागा शिवसेनेला देण्यात आली असती तर महाविकास आघाडीच्या हितासाठी ती अधिकउपयुक्त झाली असती, असे राऊत यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर हा

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला Read More »

अराजकता माजवण्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं – महंत रामगिरी महाराज

मुंबई – सोशल मिडियावरून चुकीच्या पध्दतीने प्रवचनाचे संदर्भ देऊन लोकांना भडकविण्याचे काम देशाबाहेरील लोक करत आहेत. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणाचाही माफी मी मागणार नाही आणि केलेलं वक्तव्य मागे घेणार नाही. असं महंत रामगिरी महाराज यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या

अराजकता माजवण्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं – महंत रामगिरी महाराज Read More »

कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला तीव्र निषेध

कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेला जाणीवपूर्वक हल्ला झाल्यांनतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेद व्यक्त केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर (आता \”X\” म्हणून ओळखले जाते) वर एक पोस्ट शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि म्हटले की, \”असे हिंसाचार कधीही भारताचे संकल्पना कमकुवत करणार नाहीत.\” त्यांनी कॅनडाच्या सरकारला न्याय

कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला तीव्र निषेध Read More »