News Bharati

Vinayak A

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (4 नोव्हेंबर) धुळे आणि नाशिक (Dhule and Nashik) येथे जाहीर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. या सभांद्वारे, भारतीय जनता पक्ष (BJP) महाराष्ट्रातील मतदारांशी संपर्क साधून आगामी निवडणुकांसाठी प्रचार तेजीत आणणार आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप महायुतीतील […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा Read More »

दिलीप सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ, कारवाईची मागणी

बार्शी विधानसभा मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवार दिलीप सोपल, जे शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार आहेत, यांच्या घरासमोर राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी रात्री उशिरा घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र राऊत हे शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार आहेत. ही घटना निषेधार्ह असल्याचे म्हणत बार्शीचे माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी कारवाईची मागणी केली आहे. अक्कलकोटे यांच्या

दिलीप सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ, कारवाईची मागणी Read More »

हेमंत पाटील यांनी केला ठाकरे गटाबद्दल खळबळजनक दावा: उमेदवारीच्या बदल्यात पैसे घेतले जातात!

हेमंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील उमेदवारीच्या प्रक्रियेबद्दल गंभीर आरोप केले आहेत. \”उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देतात\”, असा दावा त्यांनी केला आहे.हेमंत पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ठाकरे गटात पैसे घेऊन उमेदवारी देण्याची प्रथा सुरू आहे. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेमंत पाटील यांनी केला ठाकरे गटाबद्दल खळबळजनक दावा: उमेदवारीच्या बदल्यात पैसे घेतले जातात! Read More »

चिंचवड हद्दीमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त

चिंचवड पोलीसांनी एका नाकाबंदी कारवाईत ३५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, संशयास्पद वाहनांची तपासणी करताना ही रोकड सापडली. अधिक माहितीनुसार, पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनात ही रक्कम आढळून आली. वाहनातील व्यक्तींना रोकडबाबत समाधानकारक खुलासा करता येत नसल्याने, पोलिसांनी ही रक्कम जप्त करून तपास

चिंचवड हद्दीमध्ये ३५ लाखांची रोकड जप्त Read More »

२० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी विवेकपूर्ण मतदानाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे आवाहन

तारकेश्वर गड: ४ नोव्हेंबर रोजी संत नारायणबाबा सदन अनावरण अनावरण सोहळ्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) तारकेश्वर गड (Tarkeswar Gad) येथे उपस्थित होते. या प्रसंगी, सदनाचे अनावरण स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. सोहळ्यात प.पू. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुन्हेकर,

२० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी विवेकपूर्ण मतदानाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे आवाहन Read More »

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी ठाकरेंच्या कार्यक्रमांची शैली आणि त्यांच्या कारभाराच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. \”उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर लाईव्ह येऊन राज्याचा कारभार चालवला. आताही त्यांची ही सवय सुटली नाही. ‘मातोश्री’वरून त्यांनी

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला Read More »

नांदेड उत्तरच्या जागेवरुन ठाकरे गटात मोठा वाद

ठाकरे गटाच्या अंतर्गत राजकारणात नांदेड उत्तरच्या जागेसंदर्भात नवीन तणाव निर्माण झाला आहे. नुकताच ठाकरे गटाने या मतदारसंघातून संगीता डक यांना उमेदवारी जाहीर केली आहे, ज्यामुळे पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेषत: ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्याविरोधात विरोधी घोषणाबाजी झाली आहे. सुभाष वानखेडे यांनी थेट आरोप केला आहे की, बबन थोरात यांनी

नांदेड उत्तरच्या जागेवरुन ठाकरे गटात मोठा वाद Read More »

जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल – अजित पवार

मनोज जरांगे च्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारां मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ऐनवेळी भूमिका बदलली. आपण राज्यात एकही उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून काही ठिकाणी पाडापाडी करायची, अशा शब्दात मराठा समजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल, यावरुन

जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल – अजित पवार Read More »

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा – शीतल म्हात्रे

विक्रोळी मतदार संघातील उबाठा आमदार सुनील राऊत याची निवडणुकीतील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले. सुनील राऊत याने प्रचारा दरम्यान

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा – शीतल म्हात्रे Read More »

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री

महायुतीला बहुमत मिळालेलं असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकालयाल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री Read More »