News Bharati

Vinayak A

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने, येथे निवडणूक वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. ५०% च्या मर्यादेत मुंबईचे आरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी केवळ […]

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता! Read More »

मुंबईत बदल निर्विवाद! भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात १०० हून अधिक जागा

मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या या पालिकेवर कब्जा करण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारीला प्रचंड वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) मुंबईत अत्यंत महत्त्वाकांक्षी असा ”मुंबईत अबकी बार 100 पार\” चा नारा दिला आहे. १५० जागांचा आत्मविश्वास भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाला मुंबई

मुंबईत बदल निर्विवाद! भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात १०० हून अधिक जागा Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श

मुंबई : शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मुंबईत (Mumbai) राबवण्यात आलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडल्या जात आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श Read More »

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. \”परत काय मिळाले? भकास मुंबई

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल Read More »

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात मोहीम उघडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोढा यांनी थेट मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख (MLA Aslam Shaikh) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक धमकी

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार Read More »

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) २५ वर्षांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला असून, महायुतीच्या निश्चित विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना साटम यांनी महायुतीची रणनीती, निवडणुकीतील मुद्दे आणि विरोधी पक्षाचे आव्हान यावर मनमोकळेपणे भाष्य केले.

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम Read More »

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम!

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, दोंडाईचा नगरपरिषदेनं त्याहून मोठी कामगिरी केली आहे. या संपूर्ण नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील संपूर्ण बिनविरोध ठरणारी ही पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. ही निवडणूक राज्याचे मंत्री जयकुमार

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम! Read More »

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!

जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाजन यांनी पूर्ण ताकद लावलेल्या जामनेर नगरपालिकेच्या (Jamner Nagar Palika) नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची बिनविरोध निवड झाली

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील (MVA) मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेसने मनसेशी युती करण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाविकास आघाडी मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विकासाच्या मुद्द्यावर ठाम असलेली महायुती (Mahayuti) विजयाची रणनीती आखत आहे. MVA मध्ये मनसेवरून मोठी फूट शरद पवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा Read More »

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या (Maharashtra) लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज, २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ (Hutatma Smruti Din) म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास स्मृतिस्थळावर विधानसभा

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन Read More »