News Bharati

Vinayak A

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’

नवी मुंबई | ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची ‘आरम्भता की अरदास’ खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या […]

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ Read More »

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘हित + विकास = महायुतीची वर्षपूर्ती’ असे वर्णन केले आहे. अमित साटम यांचे ट्विट हित + विकास =

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’

मुंबई : महायुती सरकारने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात पारदर्शक आणि जनताकेंद्रित कारभारासाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. विभागीय स्तरावर ‘दक्षता पथके’ महसूल विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’ Read More »

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त आणि निंदनीय टिप्पणीमुळे देशात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी हैदराबाद येथील काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ‘हिंदुत्वाचा अपमान करणारी’ गरळ ओकल्याचा आरोप भाजपने केला आहे. रेड्डी यांचे आक्षेपार्ह विधान काँग्रेस पक्षातील विविध विचारधारेचे समर्थन करताना मुख्यमंत्री रेड्डी

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या Read More »

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी महायुती सरकारच्या मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले, परंतु महापालिकेतील भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण.., Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात

मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नविनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात Read More »

महाराष्ट्राचा विश्वविक्रम! एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप बसवून ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

मुंबई : महाराष्ट्राने (Maharashtra) ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप स्थापित करण्याचा उच्चांक केला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती

महाराष्ट्राचा विश्वविक्रम! एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप बसवून ‘गिनीज बुक’मध्ये नोंद Read More »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन अर्ज करून घेता येणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती देताना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत Read More »

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र महसूल विभागात मोठी डिजिटल क्रांती झाली असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डिजिटल ७/१२ (Digital 7/12) उतारा कायदेशीररित्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयीचे शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले असून, यामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा

‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा Read More »

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा

मुंबई : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य शासनातर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा Read More »