News Bharati

Vinayak A

‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही

मुंबई : आज 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वच स्तरांतून त्यांना अभिवादन करण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांची विचारधारा यांत मूलभूत फरक असल्याचा पुरोगामी वर्गाचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेटाळून लावला आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे […]

‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही Read More »

रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात!

विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना आज, ०६ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला आणि २-१ ने मालिका आपल्या नावावर केली! जगातील सर्वात मोठा विक्रम थोडक्यात हुकला, पण शतकाने इतिहास घडवला! दक्षिण आफ्रिकेने प्रथम

रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात! Read More »

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!

मुंबई, मालाड: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी आज मालाड, प्रभाग क्रमांक ४७ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत मुंबईतील (Mumbai) विकासाचे श्रेय घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर थेट हल्ला चढवला. महापालिकेत ‘महायुती’चाच महापौर! १५०+ चा विश्वास \”महायुतीच्या

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त करत पक्षाने ही महत्त्वपूर्ण रचना उभारली आहे. समितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष Read More »

बाबासाहेबांनी देशाला दिलेली ‘ती’ सर्वात मोठी देणगी! विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर राज्यपालांचे मत

मुंबई : कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समाजाची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र बांधणारे व समान अधिकार प्रदान करणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

बाबासाहेबांनी देशाला दिलेली ‘ती’ सर्वात मोठी देणगी! विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर राज्यपालांचे मत Read More »

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम!

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘संविधान अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात हा शानदार सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम! Read More »

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण!

मुंबई : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांशी त्यांनी संवाद साधला. ‘डॉ. आंबेडकरांनी समतेचे रोपण करून समाज जागरूक केला’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण! Read More »

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

छत्रपती संभाजीनगर : देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे.

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा Read More »

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) देशभरातील लाखो अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या श्रद्धावान जनसागराने मुंबईत दाखल होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘विकासाचे सरकार, चांगल्या बदलाचे सरकार, जनतेचे सरकार’ या तीन वाक्यांत वर्षभराच्या कामकाजाचे अचूक वर्णन केले आहे. केशव उपाध्ये यांनी

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन Read More »