News Bharati

Vinayak A

‘तुकोबांच्या गाथा वाचविणारे महान संत!’ नागपूर ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ ऐतिहासिक प्रसंग!

नागपूर : काही रुढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या, मात्र संत जगनाडे महाराज यांनीच त्या गाथा वाचवून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य व‍िकास विभागांतर्गत रामदासपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री […]

‘तुकोबांच्या गाथा वाचविणारे महान संत!’ नागपूर ITI ला संत जगनाडे महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ ऐतिहासिक प्रसंग! Read More »

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले गेले आहे. तब्बल ₹११५ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. मेघना बोर्डीकरांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार! Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »

‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवली; मुख्यमंत्र्यांनी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निधी संकलनाचा केला शुभारंभ

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निमित्त निधी संकलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. भारतीय सेनेचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण आणि तिरंग्याची शान कायम राखण्यासाठी भारतीय

‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवली; मुख्यमंत्र्यांनी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निधी संकलनाचा केला शुभारंभ Read More »

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले!

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले! Read More »

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »

‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही!

नागपूर : आजपासून (८ डिसेंबर २०२५) सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन पूर्णपणे तयार असून, लोककल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थव्यवस्था अग्रेसर, मदत कमी पडू देणार नाही! हिवाळी

‘हे अधिवेशन जनतेच्या आशा पूर्ण करणारे!’ मराठवाडा-विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर चर्चेची तयारी; मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही! Read More »

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे योगदान

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी Read More »

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!

मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी ‘पाच’ थेट प्रश्न विचारत, विधिमंडळातील ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या’, पण साडेतीन वर्षे तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित! Read More »

ऐन थंडीत नागपूरचे राजकारण तापणार! उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून नागपूर येथे सुरू होत आहे. अवघ्या सात दिवसांचे (८ ते १४ डिसेंबर) हे अधिवेशन असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि प्रलंबित प्रश्नांमुळे हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. चहापानावर विरोधकांचा बहिष्कार! अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (७ डिसेंबर) सरकारकडून

ऐन थंडीत नागपूरचे राजकारण तापणार! उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन Read More »